AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे विभागात मेगा भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, थेट मिळवा नोकरी

रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. उशीर न करता इच्छुकांनी लगेचच या भरीत प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. विशेष म्हणजे दहावी पास असणारे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

| Updated on: Dec 13, 2023 | 10:07 AM
Share
रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे तब्बल 3093 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. उशीर न करता लगेचच उमेदवारांनी अर्ज करा.

रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे तब्बल 3093 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. उशीर न करता लगेचच उमेदवारांनी अर्ज करा.

1 / 5
रेल्वे विभागाकडून विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. रेल्वे रिक्रूटमेंट सेल, उत्तर रेल्वेने या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही जाहीर केलीये.

रेल्वे विभागाकडून विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. रेल्वे रिक्रूटमेंट सेल, उत्तर रेल्वेने या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही जाहीर केलीये.

2 / 5
11 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती तुम्हाला rrcnr.org. या साईटवर आराम मिळेल.

11 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती तुम्हाला rrcnr.org. या साईटवर आराम मिळेल.

3 / 5
कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असणे आणि आयटीआय झालेला उमेदवाराचा असावा. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला 100 रूपये फिस लागणार आहे.

कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असणे आणि आयटीआय झालेला उमेदवाराचा असावा. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला 100 रूपये फिस लागणार आहे.

4 / 5
दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही मोठी संधीच आहे. अजिबात उशीर न करता उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही मोठी संधीच आहे. अजिबात उशीर न करता उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.