AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Divorce | दक्षिणेतल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींचा झालाय घटस्फोट

बॉलिवूडमध्ये प्रेम, लग्न आणि घटस्फोट होत असतात. मेड फॉर इच अदर वाटणारी जोडपी लग्न मोडण्याचा टोकाचा निर्णय घेतात. फक्त बॉलिवूडच नाही, दक्षिणेतल्या अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींनी घटस्फोट घेतलाय.

| Updated on: Mar 24, 2024 | 3:19 PM
Share
दक्षिणेच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक नावाजलेल्या अभिनेत्री आहेत, ज्यांचा घटस्फोट झालाय. त्यांनी इंडस्ट्रीमध्येच लग्न केलं होतं.

दक्षिणेच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक नावाजलेल्या अभिनेत्री आहेत, ज्यांचा घटस्फोट झालाय. त्यांनी इंडस्ट्रीमध्येच लग्न केलं होतं.

1 / 6
समांथा रुथ प्रभूने अभिनेता नागा चैतन्यबरोबर 2017 साली लग्न केलं. दोघांच लग्न दीर्घकाळ टिकलं नाही. 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

समांथा रुथ प्रभूने अभिनेता नागा चैतन्यबरोबर 2017 साली लग्न केलं. दोघांच लग्न दीर्घकाळ टिकलं नाही. 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

2 / 6
अमाला पॉलने डायरेक्टर केएल विजय सोबत लग्न केलं. 3 वर्षातच त्यांचं नात संपलं. अमालाने त्यानंतर दुसर लग्न केलं.

अमाला पॉलने डायरेक्टर केएल विजय सोबत लग्न केलं. 3 वर्षातच त्यांचं नात संपलं. अमालाने त्यानंतर दुसर लग्न केलं.

3 / 6
रेवती ही 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने सुरेश चंद्र मेनन यांच्यासोबत 1986 साली लग्न केलं. वर्ष 2013 मध्ये दोघे विभक्त झाले.

रेवती ही 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने सुरेश चंद्र मेनन यांच्यासोबत 1986 साली लग्न केलं. वर्ष 2013 मध्ये दोघे विभक्त झाले.

4 / 6
साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने प्रसिद्ध अभिनेता धनुष सोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर 18 वर्षांनी दोघे वेगळे झाले.

साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने प्रसिद्ध अभिनेता धनुष सोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर 18 वर्षांनी दोघे वेगळे झाले.

5 / 6
सारिका ठाकूरने वर्ष 1988 मध्ये कमल हासन यांच्यासोबत लग्न केलं. दोघांना दोन मुली आहेत. अखेर वर्ष 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

सारिका ठाकूरने वर्ष 1988 मध्ये कमल हासन यांच्यासोबत लग्न केलं. दोघांना दोन मुली आहेत. अखेर वर्ष 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.