AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! लग्न घरावर दु:खाचा डोंगर, स्कॉर्पिओ -बसचा भीषण अपघात, अनेकांचा मृत्यू

लग्नाची वरात घेऊन ही स्कॉर्पिओ निघाली होती, मात्र वाटेतच वर्‍हाडावर काळाने घाला घातला आहे, या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

| Updated on: Mar 29, 2026 | 9:12 PM
Share
गडचिरोली जिल्ह्यात अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. स्कॉर्पिओने खासगी ट्रॅव्हल बसला धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. स्कॉर्पिओने खासगी ट्रॅव्हल बसला धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला आहे.

1 / 5
लग्नाची वरात घेऊन ही स्कॉर्पिओ निघाली होती, मात्र वाटेतच वर्‍हाडावर  काळाने घाला घातला आहे, या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

लग्नाची वरात घेऊन ही स्कॉर्पिओ निघाली होती, मात्र वाटेतच वर्‍हाडावर काळाने घाला घातला आहे, या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

2 / 5
जखमी लोकांना स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे, मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जखमी लोकांना स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे, मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

3 / 5
गडचिरोली- चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील कुरुड जवळ  स्कॉर्पिओ आणि खसगी बसची धडक झाली, या अपघातामध्ये स्कॉर्पिओमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

गडचिरोली- चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील कुरुड जवळ स्कॉर्पिओ आणि खसगी बसची धडक झाली, या अपघातामध्ये स्कॉर्पिओमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

4 / 5
अंदाजे सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला आहे. चामोर्शीमधील रामपूर येथून लग्न सोहळा आटपून हे वऱ्हाड आपल्या गावी निघालं होतं, मात्र ते घरी पोहचलेच नाहीत, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

अंदाजे सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला आहे. चामोर्शीमधील रामपूर येथून लग्न सोहळा आटपून हे वऱ्हाड आपल्या गावी निघालं होतं, मात्र ते घरी पोहचलेच नाहीत, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.