AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! लग्न घरावर दु:खाचा डोंगर, स्कॉर्पिओ -बसचा भीषण अपघात, अनेकांचा मृत्यू

लग्नाची वरात घेऊन ही स्कॉर्पिओ निघाली होती, मात्र वाटेतच वर्‍हाडावर काळाने घाला घातला आहे, या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

| Updated on: Mar 29, 2026 | 9:12 PM
Share
गडचिरोली जिल्ह्यात अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. स्कॉर्पिओने खासगी ट्रॅव्हल बसला धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. स्कॉर्पिओने खासगी ट्रॅव्हल बसला धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला आहे.

1 / 5
लग्नाची वरात घेऊन ही स्कॉर्पिओ निघाली होती, मात्र वाटेतच वर्‍हाडावर  काळाने घाला घातला आहे, या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

लग्नाची वरात घेऊन ही स्कॉर्पिओ निघाली होती, मात्र वाटेतच वर्‍हाडावर काळाने घाला घातला आहे, या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

2 / 5
जखमी लोकांना स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे, मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जखमी लोकांना स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे, मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

3 / 5
गडचिरोली- चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील कुरुड जवळ  स्कॉर्पिओ आणि खसगी बसची धडक झाली, या अपघातामध्ये स्कॉर्पिओमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

गडचिरोली- चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील कुरुड जवळ स्कॉर्पिओ आणि खसगी बसची धडक झाली, या अपघातामध्ये स्कॉर्पिओमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

4 / 5
अंदाजे सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला आहे. चामोर्शीमधील रामपूर येथून लग्न सोहळा आटपून हे वऱ्हाड आपल्या गावी निघालं होतं, मात्र ते घरी पोहचलेच नाहीत, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

अंदाजे सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला आहे. चामोर्शीमधील रामपूर येथून लग्न सोहळा आटपून हे वऱ्हाड आपल्या गावी निघालं होतं, मात्र ते घरी पोहचलेच नाहीत, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

5 / 5
Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...