AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 आधी शोएब अख्तर याचं टीम इंडियाच्या कमजोरीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला…

IND vs PAK : शोएब अख्तर याने भारत-पाक सामन्याआधी टीम इंडियाच्या कमजोरीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या दोन वर्षांचा संदर्भ देत अख्तर याने

| Updated on: Sep 08, 2023 | 4:34 PM
Share
आशिया कपमध्ये  टीम इंडिया आणि पाकिस्तानमधील दुसरा हायव्होल्टेज सामना रविवारी पार पडणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये झालेल्या चुका टाळत नव्या उमेदीने मैदानात उतरणार आहे. या सामन्यआधी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने मोठं वक्तव्य केलं आहे. 

आशिया कपमध्ये  टीम इंडिया आणि पाकिस्तानमधील दुसरा हायव्होल्टेज सामना रविवारी पार पडणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये झालेल्या चुका टाळत नव्या उमेदीने मैदानात उतरणार आहे. या सामन्यआधी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने मोठं वक्तव्य केलं आहे. 

1 / 5
गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियाची प्लेइंग 11 निश्चित नाही. त्यामुळे संघ स्थिर दिसत नाही. कारण संघाचे प्रमुख चार फलंदाज हेसुद्धा माहित नाहीआणि पाचव्या क्रमांकावर कोण खेळेल हेसुद्धा काही नक्की नाही, असं शोएब अख्तर याने म्हटलं आहे.

गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियाची प्लेइंग 11 निश्चित नाही. त्यामुळे संघ स्थिर दिसत नाही. कारण संघाचे प्रमुख चार फलंदाज हेसुद्धा माहित नाहीआणि पाचव्या क्रमांकावर कोण खेळेल हेसुद्धा काही नक्की नाही, असं शोएब अख्तर याने म्हटलं आहे.

2 / 5
स्पिनर युजवेंद्र चहल याला संघात का जागा मिळाली नाही ही गोष्ट मला अजुनही समजली नाही, असं म्हणत अख्तर याने चहलला टीममध्ये जागा न मिळण्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

स्पिनर युजवेंद्र चहल याला संघात का जागा मिळाली नाही ही गोष्ट मला अजुनही समजली नाही, असं म्हणत अख्तर याने चहलला टीममध्ये जागा न मिळण्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

3 / 5
टीम इंडियाला एका गोलंदाजाची कमी जाणवणार असल्याचं अख्तर याने म्हटलं आहे. आशिया कपनंतर वर्ल्ड कपसारखी मोठी टूर्नामेंट आहे.  सर्व संघ जोरदार तयारी करत असताना दिसत आहेत.

टीम इंडियाला एका गोलंदाजाची कमी जाणवणार असल्याचं अख्तर याने म्हटलं आहे. आशिया कपनंतर वर्ल्ड कपसारखी मोठी टूर्नामेंट आहे. सर्व संघ जोरदार तयारी करत असताना दिसत आहेत.

4 / 5
टीम इंडियाचा दुसरा सामना रविवारी होणार असून सामन्यावर पावसाचं संकट असणार आहे. पहिला सामनाही पावासमुळे रद्द झाला होता.

टीम इंडियाचा दुसरा सामना रविवारी होणार असून सामन्यावर पावसाचं संकट असणार आहे. पहिला सामनाही पावासमुळे रद्द झाला होता.

5 / 5
Follow Us
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....