AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन ट्रॉफी 2025 वरून बीसीसीआय-पीसीबी पुन्हा आमनेसामने, टीम इंडियाला पाकिस्तानातं जावं लागणार!

वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु आहे. पण दुसऱ्या बाजूने चॅम्पियन ट्रॉफीसाठीची पात्रता फेरी सुरु आहे. टॉप 8 संघांना चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. पण ही स्पर्धा पाकिस्तानात असल्याने पुन्हा एकदा बीसीसीआय आणि पीसीबी आमनेसामने आले आहेत.

| Updated on: Oct 31, 2023 | 10:43 PM
Share
आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानात आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात आतापासून वाद सुरु झाला आहे. आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे श्रीलंकेत काही सामने भरवण्यात आले होते.

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानात आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात आतापासून वाद सुरु झाला आहे. आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे श्रीलंकेत काही सामने भरवण्यात आले होते.

1 / 6
दहशतवादानंतर भारताने पाकिस्तानशी सर्व संबंध तोडले आहेत. गेल्या काही वर्षांपासून द्विपक्षीय मालिकाही झालेल्या नाहीत. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानात जात नाही. सध्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धा असल्याने पाकिस्तानला परवानगी देण्यात आली आहे.

दहशतवादानंतर भारताने पाकिस्तानशी सर्व संबंध तोडले आहेत. गेल्या काही वर्षांपासून द्विपक्षीय मालिकाही झालेल्या नाहीत. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानात जात नाही. सध्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धा असल्याने पाकिस्तानला परवानगी देण्यात आली आहे.

2 / 6
आता आयसीसी चॅम्पियन स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानात करण्यात आलं आहे. याबाबतचं धोरण आयसीसीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही? असा प्रश्न आहे.

आता आयसीसी चॅम्पियन स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानात करण्यात आलं आहे. याबाबतचं धोरण आयसीसीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही? असा प्रश्न आहे.

3 / 6
भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी पात्र ठरला आहे. कारण भारताचं स्थान गुणतालिकेत टॉप सात मध्ये असणार आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला तर कठीण होईल.

भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी पात्र ठरला आहे. कारण भारताचं स्थान गुणतालिकेत टॉप सात मध्ये असणार आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला तर कठीण होईल.

4 / 6
दुसरीकडे, पाकिस्तानकडून यजमानपद घेतलं जाऊ शकतं अशी चर्चा रंगली आहे. चॅम्पियन ट्रॉफीचं 2025 चं यजमानपद अमेरिका आणि वेस्ट इंडिजला मिळू शकतं.

दुसरीकडे, पाकिस्तानकडून यजमानपद घेतलं जाऊ शकतं अशी चर्चा रंगली आहे. चॅम्पियन ट्रॉफीचं 2025 चं यजमानपद अमेरिका आणि वेस्ट इंडिजला मिळू शकतं.

5 / 6
इंग्लंड आणि बांगलादेशचं आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीसाठी पात्र होणं खूपच कठीण दिसत आहे. पाकिस्तानकडे यजमानपद असल्याने थेट एन्ट्री आहे. पण इंग्लंडचं गुणतालिकेतील स्थान शेवटी असल्याने धाकधूक आहे.

इंग्लंड आणि बांगलादेशचं आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीसाठी पात्र होणं खूपच कठीण दिसत आहे. पाकिस्तानकडे यजमानपद असल्याने थेट एन्ट्री आहे. पण इंग्लंडचं गुणतालिकेतील स्थान शेवटी असल्याने धाकधूक आहे.

6 / 6
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....