AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघातून या पाच जणांना वगळलं, जाणून घ्या कोण ते

भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी कसोटी संघ जाहीर केला आहे. या संघात तीन जणांचं पुनरागमन झालं आहे. तर पाच जणांचा पत्ता कापला गेला आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर

| Updated on: Sep 09, 2024 | 3:36 PM
Share
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने भारत बांग्लादेश कसोटी मालिका खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. या संघात सर्फराज खान आणि आकाश दीप या युवा खेळाडूंना स्थान मिळालं आहे. तसेच यश दयालची वर्णी टीम इंडियात लागली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने भारत बांग्लादेश कसोटी मालिका खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. या संघात सर्फराज खान आणि आकाश दीप या युवा खेळाडूंना स्थान मिळालं आहे. तसेच यश दयालची वर्णी टीम इंडियात लागली आहे.

1 / 8
भारतीय संघ शेवटची कसोटी मालिका इंग्लंड विरुद्ध खेळला होता. या मालिकेत विराट कोहली, केएल राहुल आणि ऋषभ पंत हे नव्हते. आता निवडलेल्या संघात या तिघांना स्थाना दिलं आहे. तर या तिघांच्या आगमनामुळे इंग्लंड विरूद्धच्या कसोटीत असलेल्या पाच जणांचा पत्ता कापला गेला आहे.

भारतीय संघ शेवटची कसोटी मालिका इंग्लंड विरुद्ध खेळला होता. या मालिकेत विराट कोहली, केएल राहुल आणि ऋषभ पंत हे नव्हते. आता निवडलेल्या संघात या तिघांना स्थाना दिलं आहे. तर या तिघांच्या आगमनामुळे इंग्लंड विरूद्धच्या कसोटीत असलेल्या पाच जणांचा पत्ता कापला गेला आहे.

2 / 8
श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला. पण दुखापतीमुळे शेवटच्या दोन सामन्यांसाठी मुकला आणि त्यानंतर श्रेयस अय्यरने दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून कमबॅक केलं. पण श्रेयसकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आलं आहे.

श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला. पण दुखापतीमुळे शेवटच्या दोन सामन्यांसाठी मुकला आणि त्यानंतर श्रेयस अय्यरने दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून कमबॅक केलं. पण श्रेयसकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आलं आहे.

3 / 8
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विकेटकीपर बॅट्समन केएस भरतची कामगिरी एकदम निराशाजनक राहिली. त्याला शेवटच्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आलं आहे. आता ऋषभ पंतची एन्ट्री झाल्याने पत्ता कापला गेला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विकेटकीपर बॅट्समन केएस भरतची कामगिरी एकदम निराशाजनक राहिली. त्याला शेवटच्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आलं आहे. आता ऋषभ पंतची एन्ट्री झाल्याने पत्ता कापला गेला आहे.

4 / 8
इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यातून रवींद्र जडेजा बाहेर गेल्याने अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली होती. पण रवींद्र जडेजाने पुनरागमन केल्याने त्याला टीम इंडियातून बाहेर काढण्यात आलं आहे.

इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यातून रवींद्र जडेजा बाहेर गेल्याने अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली होती. पण रवींद्र जडेजाने पुनरागमन केल्याने त्याला टीम इंडियातून बाहेर काढण्यात आलं आहे.

5 / 8
युवा फलंदाज रजत पाटीदारला इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत स्थान मिळालं होतं. पण त्याला त्या संधीचं सोनं करता आलं नाही. आता विराट कोहली संघात असल्याने रजत पाटीदारचा पत्ता कापला गेला आहे.

युवा फलंदाज रजत पाटीदारला इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत स्थान मिळालं होतं. पण त्याला त्या संधीचं सोनं करता आलं नाही. आता विराट कोहली संघात असल्याने रजत पाटीदारचा पत्ता कापला गेला आहे.

6 / 8
वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला संघातून वगळण्यात आलं आहे. इंग्लंडविरुद्ध त्याची कामगिरी निराशाजनक राहिली होती. त्याच्याऐवजी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या आकाश दीपला संधी देण्यात आली आहे.

वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला संघातून वगळण्यात आलं आहे. इंग्लंडविरुद्ध त्याची कामगिरी निराशाजनक राहिली होती. त्याच्याऐवजी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या आकाश दीपला संधी देण्यात आली आहे.

7 / 8
भारतीय कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशवी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल , मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि यश दयाल

भारतीय कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशवी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल , मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि यश दयाल

8 / 8
Follow Us
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली
24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार;
Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठं घडणार?
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच....
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!