AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023: टीम इंडिया अंतिम फेरीत कशी पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

वनडे वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबरला आहे. भारतीय संघ जेतेपदासाठी दावेदार मानला जात आहे. पण अंतिम फेरीपर्यंत टीम इंडिया कशी धडक मारणार? हे समीकरण जाणून घ्या

| Updated on: Sep 30, 2023 | 8:53 PM
Share
वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारतात असल्याने टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. 12 वर्षानंतर टीम इंडिया इतिहास रचेल अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वा 15 खेळाडूंचा संघ तयार आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारतात असल्याने टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. 12 वर्षानंतर टीम इंडिया इतिहास रचेल अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वा 15 खेळाडूंचा संघ तयार आहे.

1 / 6
टीम इंडियाला अंतिम फेरीपर्यंत धडक मारण्यासाठी काय करावं लागेल. स्पर्धेत किती सामने जिंकावे लागतील? वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा फॉर्मेट कसा आहे? जाणून घ्या समीकरण

टीम इंडियाला अंतिम फेरीपर्यंत धडक मारण्यासाठी काय करावं लागेल. स्पर्धेत किती सामने जिंकावे लागतील? वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा फॉर्मेट कसा आहे? जाणून घ्या समीकरण

2 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत राउंड रॉबिन फॉर्मेट लागू आहे. म्हणजेच उपांत्यपूर्व फेरीचा सामना नसेल. म्हणजेच उपांत्य फेरीपर्यंत संघ एकमेकांविरोधात सामने खेळतील.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत राउंड रॉबिन फॉर्मेट लागू आहे. म्हणजेच उपांत्यपूर्व फेरीचा सामना नसेल. म्हणजेच उपांत्य फेरीपर्यंत संघ एकमेकांविरोधात सामने खेळतील.

3 / 6
राउंड रॉबिन फेरीत टीम इंडियाला 9 सामने खेळायचे आहेत. यापैकी 7 सामने जिंकताच टीम इंडिया उपांत्य फेरीत जागा मिळवेल.

राउंड रॉबिन फेरीत टीम इंडियाला 9 सामने खेळायचे आहेत. यापैकी 7 सामने जिंकताच टीम इंडिया उपांत्य फेरीत जागा मिळवेल.

4 / 6
एखादा संघ सहा सामने जिंकूनही उपांत्य फेरी गाठू शकतो. पण तेव्हा रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीत स्थान मिळेल.

एखादा संघ सहा सामने जिंकूनही उपांत्य फेरी गाठू शकतो. पण तेव्हा रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीत स्थान मिळेल.

5 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला राउंड रॉबिन फेरीत चांगली कामगिरी करावी लागेल. तसेच उपांत्य फेरीत विजय मिळवावा लागेल.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला राउंड रॉबिन फेरीत चांगली कामगिरी करावी लागेल. तसेच उपांत्य फेरीत विजय मिळवावा लागेल.

6 / 6
Follow Us
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.