AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023: टीम इंडिया अंतिम फेरीत कशी पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

वनडे वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबरला आहे. भारतीय संघ जेतेपदासाठी दावेदार मानला जात आहे. पण अंतिम फेरीपर्यंत टीम इंडिया कशी धडक मारणार? हे समीकरण जाणून घ्या

| Updated on: Sep 30, 2023 | 8:53 PM
Share
वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारतात असल्याने टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. 12 वर्षानंतर टीम इंडिया इतिहास रचेल अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वा 15 खेळाडूंचा संघ तयार आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारतात असल्याने टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. 12 वर्षानंतर टीम इंडिया इतिहास रचेल अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वा 15 खेळाडूंचा संघ तयार आहे.

1 / 6
टीम इंडियाला अंतिम फेरीपर्यंत धडक मारण्यासाठी काय करावं लागेल. स्पर्धेत किती सामने जिंकावे लागतील? वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा फॉर्मेट कसा आहे? जाणून घ्या समीकरण

टीम इंडियाला अंतिम फेरीपर्यंत धडक मारण्यासाठी काय करावं लागेल. स्पर्धेत किती सामने जिंकावे लागतील? वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा फॉर्मेट कसा आहे? जाणून घ्या समीकरण

2 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत राउंड रॉबिन फॉर्मेट लागू आहे. म्हणजेच उपांत्यपूर्व फेरीचा सामना नसेल. म्हणजेच उपांत्य फेरीपर्यंत संघ एकमेकांविरोधात सामने खेळतील.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत राउंड रॉबिन फॉर्मेट लागू आहे. म्हणजेच उपांत्यपूर्व फेरीचा सामना नसेल. म्हणजेच उपांत्य फेरीपर्यंत संघ एकमेकांविरोधात सामने खेळतील.

3 / 6
राउंड रॉबिन फेरीत टीम इंडियाला 9 सामने खेळायचे आहेत. यापैकी 7 सामने जिंकताच टीम इंडिया उपांत्य फेरीत जागा मिळवेल.

राउंड रॉबिन फेरीत टीम इंडियाला 9 सामने खेळायचे आहेत. यापैकी 7 सामने जिंकताच टीम इंडिया उपांत्य फेरीत जागा मिळवेल.

4 / 6
एखादा संघ सहा सामने जिंकूनही उपांत्य फेरी गाठू शकतो. पण तेव्हा रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीत स्थान मिळेल.

एखादा संघ सहा सामने जिंकूनही उपांत्य फेरी गाठू शकतो. पण तेव्हा रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीत स्थान मिळेल.

5 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला राउंड रॉबिन फेरीत चांगली कामगिरी करावी लागेल. तसेच उपांत्य फेरीत विजय मिळवावा लागेल.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला राउंड रॉबिन फेरीत चांगली कामगिरी करावी लागेल. तसेच उपांत्य फेरीत विजय मिळवावा लागेल.

6 / 6
Follow Us
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा