AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023: टीम इंडिया अंतिम फेरीत कशी पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

वनडे वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबरला आहे. भारतीय संघ जेतेपदासाठी दावेदार मानला जात आहे. पण अंतिम फेरीपर्यंत टीम इंडिया कशी धडक मारणार? हे समीकरण जाणून घ्या

| Updated on: Sep 30, 2023 | 8:53 PM
Share
वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारतात असल्याने टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. 12 वर्षानंतर टीम इंडिया इतिहास रचेल अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वा 15 खेळाडूंचा संघ तयार आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारतात असल्याने टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. 12 वर्षानंतर टीम इंडिया इतिहास रचेल अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वा 15 खेळाडूंचा संघ तयार आहे.

1 / 6
टीम इंडियाला अंतिम फेरीपर्यंत धडक मारण्यासाठी काय करावं लागेल. स्पर्धेत किती सामने जिंकावे लागतील? वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा फॉर्मेट कसा आहे? जाणून घ्या समीकरण

टीम इंडियाला अंतिम फेरीपर्यंत धडक मारण्यासाठी काय करावं लागेल. स्पर्धेत किती सामने जिंकावे लागतील? वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा फॉर्मेट कसा आहे? जाणून घ्या समीकरण

2 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत राउंड रॉबिन फॉर्मेट लागू आहे. म्हणजेच उपांत्यपूर्व फेरीचा सामना नसेल. म्हणजेच उपांत्य फेरीपर्यंत संघ एकमेकांविरोधात सामने खेळतील.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत राउंड रॉबिन फॉर्मेट लागू आहे. म्हणजेच उपांत्यपूर्व फेरीचा सामना नसेल. म्हणजेच उपांत्य फेरीपर्यंत संघ एकमेकांविरोधात सामने खेळतील.

3 / 6
राउंड रॉबिन फेरीत टीम इंडियाला 9 सामने खेळायचे आहेत. यापैकी 7 सामने जिंकताच टीम इंडिया उपांत्य फेरीत जागा मिळवेल.

राउंड रॉबिन फेरीत टीम इंडियाला 9 सामने खेळायचे आहेत. यापैकी 7 सामने जिंकताच टीम इंडिया उपांत्य फेरीत जागा मिळवेल.

4 / 6
एखादा संघ सहा सामने जिंकूनही उपांत्य फेरी गाठू शकतो. पण तेव्हा रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीत स्थान मिळेल.

एखादा संघ सहा सामने जिंकूनही उपांत्य फेरी गाठू शकतो. पण तेव्हा रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीत स्थान मिळेल.

5 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला राउंड रॉबिन फेरीत चांगली कामगिरी करावी लागेल. तसेच उपांत्य फेरीत विजय मिळवावा लागेल.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला राउंड रॉबिन फेरीत चांगली कामगिरी करावी लागेल. तसेच उपांत्य फेरीत विजय मिळवावा लागेल.

6 / 6
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.