AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs SRH IPL 2023 | हैदराबादचा विजय ‘या’ 2 संघासाठी फायदेशीर, थेट प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळण्याची संधी

IPL Playoff 2023 : हैदराबादमध्ये होणारा हा सामना आरसीबीसाठी महत्त्वाचा आहे. कारण प्लेऑफच्या शर्यतीत टिकायचे असेल तर फाफ डू प्लेसिसच्या संघाला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. हैदराबाद बाहेर झाली असली तरी शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे आरसीबीचा फायदा झाल्यास हैदराबादचा शेवट गोड होईल. यामुळे चेन्नई आणि लखनऊचं प्लेऑफ समीकरण आणखी सोपं होईल.

| Updated on: May 18, 2023 | 7:09 PM
Share
आयपीएलच्या 65व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ भिडणार आहेत. हैदराबादमध्ये होणारा हा सामना आरसीबीसाठी महत्त्वाचा आहे. कारण प्लेऑफच्या शर्यतीत टिकायचे असेल तर फाफ डू प्लेसिसच्या संघाला हा सामना जिंकणे आवश्यक आहे.

आयपीएलच्या 65व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ भिडणार आहेत. हैदराबादमध्ये होणारा हा सामना आरसीबीसाठी महत्त्वाचा आहे. कारण प्लेऑफच्या शर्यतीत टिकायचे असेल तर फाफ डू प्लेसिसच्या संघाला हा सामना जिंकणे आवश्यक आहे.

1 / 6
लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांचीही या सामन्याकडे नजर आहे. आरसीबीने हा सामना गमावल्यास सीएसके आणि एलएसजीला थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळेल.

लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांचीही या सामन्याकडे नजर आहे. आरसीबीने हा सामना गमावल्यास सीएसके आणि एलएसजीला थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळेल.

2 / 6
सीएसके आणि एलएसजी संघ 15 गुणांसह गुणतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. आरसीबी संघ हैदराबाद विरुद्ध हरला आणि पुढचा सामना जिंकला तरीही त्याचे केवळ 14 गुण होतील.

सीएसके आणि एलएसजी संघ 15 गुणांसह गुणतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. आरसीबी संघ हैदराबाद विरुद्ध हरला आणि पुढचा सामना जिंकला तरीही त्याचे केवळ 14 गुण होतील.

3 / 6
आज जर सनरायझर्स हैदराबादने संघ जिंकला, तर चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघ 15 गुणांसह गुणतालिकेत दुसरे आणि तिसरे स्थान मिळवतील.

आज जर सनरायझर्स हैदराबादने संघ जिंकला, तर चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघ 15 गुणांसह गुणतालिकेत दुसरे आणि तिसरे स्थान मिळवतील.

4 / 6
सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने पुढील सामना जिंकल्यास त्यांना 16 गुण मिळून प्लेऑफमध्ये प्रवेश करता येईल. याशिवाय अन्य कोणत्याही संघाला 16 गुण मिळवण्याची संधी नाही.

सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने पुढील सामना जिंकल्यास त्यांना 16 गुण मिळून प्लेऑफमध्ये प्रवेश करता येईल. याशिवाय अन्य कोणत्याही संघाला 16 गुण मिळवण्याची संधी नाही.

5 / 6
आरसीबी संघाच्या निकालामुळे लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स 15 गुणांसह प्लेऑफमधील प्रवेश निश्चित होईल. पण आरसीबीने सामना जिंकल्यास सीएसके आणि एलएसजी यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांचे पुढील सामने जिंकावे लागतील.

आरसीबी संघाच्या निकालामुळे लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स 15 गुणांसह प्लेऑफमधील प्रवेश निश्चित होईल. पण आरसीबीने सामना जिंकल्यास सीएसके आणि एलएसजी यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांचे पुढील सामने जिंकावे लागतील.

6 / 6
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.