AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL | विराट-गौतम यांच्यात पहिल्यांदा ‘गंभीर’ वाद, नक्की काय झालेलं?

Virat Kohli and Gautam Gambhir Controversy | विराट कोहली आणि गौतम गंभीर, टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू. मात्र हे दोघे आयपीएलमध्ये एकदा नाही तर दोनदा भिडले आहेत.

| Updated on: Mar 20, 2024 | 8:34 PM
Share
विराट कोहली आणि गौतम गंभीर आयपीएलच्या 16 व्या मोसमात भिडले होते. तेव्हा या दोघांच्या राड्याची जोरदार चर्चा झाली होती.

विराट कोहली आणि गौतम गंभीर आयपीएलच्या 16 व्या मोसमात भिडले होते. तेव्हा या दोघांच्या राड्याची जोरदार चर्चा झाली होती.

1 / 6
विराट-गंभीर या दोघांमध्ये राडा होण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. याआधीही विराट- गंभीर भिडले होते.

विराट-गंभीर या दोघांमध्ये राडा होण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. याआधीही विराट- गंभीर भिडले होते.

2 / 6
विराट-गंभीर यांच्यात आयपीएलमधील पहिला राडा हा 2013 साली झाला आहे. आयपीएल स्पर्धेत 2013 साली आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यात सामना झाला.

विराट-गंभीर यांच्यात आयपीएलमधील पहिला राडा हा 2013 साली झाला आहे. आयपीएल स्पर्धेत 2013 साली आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यात सामना झाला.

3 / 6
आयपीएल 2013 मध्ये गौतम गंभीर याच्याकडे केकेआरची सूत्रं होती. तर आरसीबीचं कर्णधारपद विराट कोहली सांभाळत होता. स्पर्धेतील 12 व्या सामन्यात विराट कोहली लक्ष्मीपती बालाजी याच्या बॉलिंगवर आऊट झाला. तेव्हा गंभीर विराटला काही तरी बोलला होता.

आयपीएल 2013 मध्ये गौतम गंभीर याच्याकडे केकेआरची सूत्रं होती. तर आरसीबीचं कर्णधारपद विराट कोहली सांभाळत होता. स्पर्धेतील 12 व्या सामन्यात विराट कोहली लक्ष्मीपती बालाजी याच्या बॉलिंगवर आऊट झाला. तेव्हा गंभीर विराटला काही तरी बोलला होता.

4 / 6
गंभीरने डिवचल्यानंतर विराटनेही प्रत्युत्तर दिलं. यावरुन दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर फिल्ड अंपायर्स आणि खेळाडूंनी दोघांमध्ये मध्यस्थी केली.

गंभीरने डिवचल्यानंतर विराटनेही प्रत्युत्तर दिलं. यावरुन दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर फिल्ड अंपायर्स आणि खेळाडूंनी दोघांमध्ये मध्यस्थी केली.

5 / 6
आरसीबीने हे सामना 8 विकेट्सने जिंकला. विराटने आरसीबीसाठी तेव्हा 35 धावा केल्या.

आरसीबीने हे सामना 8 विकेट्सने जिंकला. विराटने आरसीबीसाठी तेव्हा 35 धावा केल्या.

6 / 6
Follow Us
सिलेंडर रिफिल बुकिंगचे नियमात मोठा बदल! 25 दिवसांनीच करता येणार बुकिंग
सिलेंडर रिफिल बुकिंगचे नियमात मोठा बदल! 25 दिवसांनीच करता येणार बुकिंग.
नागपूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याची शक्यता; OTP शिवाय सिलेंडर नाही
नागपूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याची शक्यता; OTP शिवाय सिलेंडर नाही.
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह.
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला.
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा.
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला.
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप.
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा.
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ.