IPL | विराट-गौतम यांच्यात पहिल्यांदा ‘गंभीर’ वाद, नक्की काय झालेलं?

Virat Kohli and Gautam Gambhir Controversy | विराट कोहली आणि गौतम गंभीर, टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू. मात्र हे दोघे आयपीएलमध्ये एकदा नाही तर दोनदा भिडले आहेत.

| Updated on: Mar 20, 2024 | 8:34 PM
विराट कोहली आणि गौतम गंभीर आयपीएलच्या 16 व्या मोसमात भिडले होते. तेव्हा या दोघांच्या राड्याची जोरदार चर्चा झाली होती.

विराट कोहली आणि गौतम गंभीर आयपीएलच्या 16 व्या मोसमात भिडले होते. तेव्हा या दोघांच्या राड्याची जोरदार चर्चा झाली होती.

1 / 6
विराट-गंभीर या दोघांमध्ये राडा होण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. याआधीही विराट- गंभीर भिडले होते.

विराट-गंभीर या दोघांमध्ये राडा होण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. याआधीही विराट- गंभीर भिडले होते.

2 / 6
विराट-गंभीर यांच्यात आयपीएलमधील पहिला राडा हा 2013 साली झाला आहे. आयपीएल स्पर्धेत 2013 साली आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यात सामना झाला.

विराट-गंभीर यांच्यात आयपीएलमधील पहिला राडा हा 2013 साली झाला आहे. आयपीएल स्पर्धेत 2013 साली आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यात सामना झाला.

3 / 6
आयपीएल 2013 मध्ये गौतम गंभीर याच्याकडे केकेआरची सूत्रं होती. तर आरसीबीचं कर्णधारपद विराट कोहली सांभाळत होता. स्पर्धेतील 12 व्या सामन्यात विराट कोहली लक्ष्मीपती बालाजी याच्या बॉलिंगवर आऊट झाला. तेव्हा गंभीर विराटला काही तरी बोलला होता.

आयपीएल 2013 मध्ये गौतम गंभीर याच्याकडे केकेआरची सूत्रं होती. तर आरसीबीचं कर्णधारपद विराट कोहली सांभाळत होता. स्पर्धेतील 12 व्या सामन्यात विराट कोहली लक्ष्मीपती बालाजी याच्या बॉलिंगवर आऊट झाला. तेव्हा गंभीर विराटला काही तरी बोलला होता.

4 / 6
गंभीरने डिवचल्यानंतर विराटनेही प्रत्युत्तर दिलं. यावरुन दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर फिल्ड अंपायर्स आणि खेळाडूंनी दोघांमध्ये मध्यस्थी केली.

गंभीरने डिवचल्यानंतर विराटनेही प्रत्युत्तर दिलं. यावरुन दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर फिल्ड अंपायर्स आणि खेळाडूंनी दोघांमध्ये मध्यस्थी केली.

5 / 6
आरसीबीने हे सामना 8 विकेट्सने जिंकला. विराटने आरसीबीसाठी तेव्हा 35 धावा केल्या.

आरसीबीने हे सामना 8 विकेट्सने जिंकला. विराटने आरसीबीसाठी तेव्हा 35 धावा केल्या.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.