AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियासमोर नव्या वर्षात पाच आव्हानं, या अडचणींवर मात केली की झालंच समजा

नववर्ष 2024 ला सुरुवात झाली आहे. क्रिकेटसाठी हे वर्ष महत्त्वाचं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा या वर्षात आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हे वर्ष महत्त्वाचं ठरणार आहे. असं असताना भारतासमोर पाच आव्हानं आहेत. आता टीम इंडिया ही आव्हानं कशी पार पडते, हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे.

| Updated on: Jan 01, 2024 | 9:28 PM
Share
नववर्षात टीम इंडियाला पहिला कसोटी सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचा आणि खेळाडूंचं बिझी शेड्युल आहे. आयपीएलनंतर लगेचच खेळाडू टी20 वर्ल्डकपसाठी सज्ज होतील. पण टीम इंडियाला एका दिव्यातून जावं लागणार आहे. तसेच काही गोष्टी रुळावर आणणं गरजेचं आहे.

नववर्षात टीम इंडियाला पहिला कसोटी सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचा आणि खेळाडूंचं बिझी शेड्युल आहे. आयपीएलनंतर लगेचच खेळाडू टी20 वर्ल्डकपसाठी सज्ज होतील. पण टीम इंडियाला एका दिव्यातून जावं लागणार आहे. तसेच काही गोष्टी रुळावर आणणं गरजेचं आहे.

1 / 6
टीम इंडियाला दक्षिण अफ्रिकेनंतर इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका 5-0 ने जिंकली तर टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा प्रवास सोपा होईल. कारण ही मालिका भारतात आहे. अन्यथा पुढचा प्रवास खुपच कठीण होईल.

टीम इंडियाला दक्षिण अफ्रिकेनंतर इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका 5-0 ने जिंकली तर टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा प्रवास सोपा होईल. कारण ही मालिका भारतात आहे. अन्यथा पुढचा प्रवास खुपच कठीण होईल.

2 / 6
आयपीएल स्पर्धा पार पडल्यानंतर सर्वांचा नजरा खिळतील त्या टी20 वर्ल्डकपकडे. भारताने 2007 साली टी20 वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर भारताची झोळी रिकामीच आहे. त्यामुळे आता भारताला आयसीसी चषकाचा दुष्काळ दूर करण्याची संधी आहे.

आयपीएल स्पर्धा पार पडल्यानंतर सर्वांचा नजरा खिळतील त्या टी20 वर्ल्डकपकडे. भारताने 2007 साली टी20 वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर भारताची झोळी रिकामीच आहे. त्यामुळे आता भारताला आयसीसी चषकाचा दुष्काळ दूर करण्याची संधी आहे.

3 / 6
टी20 क्रिकेटमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा खेळणार का? हा देखील प्रश्न आहे. कारण या खेळाडूंचं वय 30 पेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षभरापासून टी20 क्रिकेट खेळलेले नाही. त्यामुळे टी20 खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

टी20 क्रिकेटमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा खेळणार का? हा देखील प्रश्न आहे. कारण या खेळाडूंचं वय 30 पेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षभरापासून टी20 क्रिकेट खेळलेले नाही. त्यामुळे टी20 खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

4 / 6
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत कोण कर्णधारपद भूषवणार हा देखील प्रश्न आहे. रोहित शर्मा अजूनही तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधार आहे. तर मागच्या दीड वर्षात टी20 खेळला नाही. हार्दिक पांड्याने कर्णधारपद भूषवलं. तर त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव कॅप्टन होता. त्यामुळे या तिघांपैकी कोण असा प्रश्न आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत कोण कर्णधारपद भूषवणार हा देखील प्रश्न आहे. रोहित शर्मा अजूनही तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधार आहे. तर मागच्या दीड वर्षात टी20 खेळला नाही. हार्दिक पांड्याने कर्णधारपद भूषवलं. तर त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव कॅप्टन होता. त्यामुळे या तिघांपैकी कोण असा प्रश्न आहे.

5 / 6
वर्षाअखेरीस टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. या मालिकेतील निकाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत सांगणार आहे. भारत सोडला तर एकही संघ ऑस्ट्रेलियात विजय मिळवण्यात यशस्वी ठरलेला नाही.

वर्षाअखेरीस टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. या मालिकेतील निकाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत सांगणार आहे. भारत सोडला तर एकही संघ ऑस्ट्रेलियात विजय मिळवण्यात यशस्वी ठरलेला नाही.

6 / 6
Follow Us
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.