AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : टीम इंडियाच्या या जखमी खेळाडूंना मिळणार वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी, कोण ते वाचा

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी भारताचे स्टार असलेले पाच खेळाडू जखमी आहे. त्यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. आता चार खेळाडू संघात परतण्यासाठी सज्ज आहे.

| Updated on: Jul 26, 2023 | 10:20 PM
Share
World Cup 2023 : टीम इंडियाच्या या जखमी खेळाडूंना मिळणार वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी, कोण ते वाचा

1 / 8
टीम इंडिया मॅनेजमेंट आणि बीसीसीआयने या स्पर्धेसाठी तयारी सुरु केली आहे. पण पाच खेळाडू जखमी असून टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. आता चार खेळाडू परतण्यास सज्ज असल्याची माहिती समोर येत आहे.

टीम इंडिया मॅनेजमेंट आणि बीसीसीआयने या स्पर्धेसाठी तयारी सुरु केली आहे. पण पाच खेळाडू जखमी असून टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. आता चार खेळाडू परतण्यास सज्ज असल्याची माहिती समोर येत आहे.

2 / 8
ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा जखमी आहेत. ऋषभचं 30 डिसेंबरला अपघात झाला होता. त्याच्यावर सर्जरी झाली असून रिकव्हर होत आहे.

ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा जखमी आहेत. ऋषभचं 30 डिसेंबरला अपघात झाला होता. त्याच्यावर सर्जरी झाली असून रिकव्हर होत आहे.

3 / 8
जखमी असलेले पाच खेळाडू बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अॅकेडमीमध्ये तयारी करत आहेत. त्यापैकी चार खेळाडू लवकरच टीम इंडियामध्ये खेळण्याची शक्यता आहे.

जखमी असलेले पाच खेळाडू बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अॅकेडमीमध्ये तयारी करत आहेत. त्यापैकी चार खेळाडू लवकरच टीम इंडियामध्ये खेळण्याची शक्यता आहे.

4 / 8
बुमराह पाठिच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. त्यामुळे मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये सर्जरी झाली होती. आता तो रिकव्हर होत असल्याचं समोर येत आहे.

बुमराह पाठिच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. त्यामुळे मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये सर्जरी झाली होती. आता तो रिकव्हर होत असल्याचं समोर येत आहे.

5 / 8
श्रेयस अय्यर याचीही पाठिच्या खालच्या भागावर सर्जरी करण्यात आली आहे. आता एनसीएमध्ये रिकव्हर होत असून फलंदाजी सुरु केली आहे. बुमराह आणि श्रेयल आयर्लंड दौऱ्यातून संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

श्रेयस अय्यर याचीही पाठिच्या खालच्या भागावर सर्जरी करण्यात आली आहे. आता एनसीएमध्ये रिकव्हर होत असून फलंदाजी सुरु केली आहे. बुमराह आणि श्रेयल आयर्लंड दौऱ्यातून संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

6 / 8
केएल राहुल याच्यावरही लंडनमध्ये सर्जरी करण्यात आली आहे. आता तो रिकव्हर होत असून नेट प्रॅक्टिस करत आहे. दुसरीकडे प्रसिद्ध कृष्णा सर्जरीनंतर रिकव्हर होत असून गोलंदाजीचा सराव सुरु केला आहे. हे दोन्ही खेळाडू आशिया कप स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे.

केएल राहुल याच्यावरही लंडनमध्ये सर्जरी करण्यात आली आहे. आता तो रिकव्हर होत असून नेट प्रॅक्टिस करत आहे. दुसरीकडे प्रसिद्ध कृष्णा सर्जरीनंतर रिकव्हर होत असून गोलंदाजीचा सराव सुरु केला आहे. हे दोन्ही खेळाडू आशिया कप स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे.

7 / 8
World Cup 2023 : टीम इंडियाच्या या जखमी खेळाडूंना मिळणार वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी, कोण ते वाचा

8 / 8
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.