दक्षिण आफ्रिकेवर भारी पडणार ‘हे’ दोन खेळाडू, जाणून घ्या….

सध्या टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 सीरिज सुरु आहे.

| Updated on: Oct 06, 2022 | 6:09 PM
टीम इंडियाकडून दोन असे खेळाडू खेळणार आहेत. ज्यांची दक्षिण आफ्रिकेलाही धडकी भरली आहे. तुम्ही म्हणाल असे कोणते दोन खेळाडू आहेत. ज्याच्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनाही भीती आहे. तर याचविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

टीम इंडियाकडून दोन असे खेळाडू खेळणार आहेत. ज्यांची दक्षिण आफ्रिकेलाही धडकी भरली आहे. तुम्ही म्हणाल असे कोणते दोन खेळाडू आहेत. ज्याच्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनाही भीती आहे. तर याचविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1 / 5
सध्या टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 सीरिज सुरु आहे. या सीरिजमध्ये भारत आणि टीम इंडियाकडून जे खेळाडू खेळता आहेत. त्यांच्याकडे सध्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीनं पाहिलं जातंय. यात आता आणखी एक बातमी समोर आली आहे. तुम्हाला माहिती आहे का, असे दोन गोलंदाज आहेत की ज्यांच्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेला भीती वाटते आहे.

सध्या टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 सीरिज सुरु आहे. या सीरिजमध्ये भारत आणि टीम इंडियाकडून जे खेळाडू खेळता आहेत. त्यांच्याकडे सध्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीनं पाहिलं जातंय. यात आता आणखी एक बातमी समोर आली आहे. तुम्हाला माहिती आहे का, असे दोन गोलंदाज आहेत की ज्यांच्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेला भीती वाटते आहे.

2 / 5
ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई या गोलंतदाजांची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. लखनौमध्ये ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई या दोन खेळाडूंनी डेब्यू केलाय. विशेष म्हणजे दोन्ही खेळाडू हे टी-20 सीरिज खेळले आहेत.त्यामुळे या दोन्ही खेळाडूंकडून अपेक्षा देखील वाढल्या आहेत.

ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई या गोलंतदाजांची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. लखनौमध्ये ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई या दोन खेळाडूंनी डेब्यू केलाय. विशेष म्हणजे दोन्ही खेळाडू हे टी-20 सीरिज खेळले आहेत.त्यामुळे या दोन्ही खेळाडूंकडून अपेक्षा देखील वाढल्या आहेत.

3 / 5
तुम्हाला हे माहिती आहे का, की महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडची कामगिरी बोलते. त्यानं आतापर्यंत 66 सामने खेळले आहेत. त्यानं यापैकी अनेक सामन्यांमध्ये बहारदार कामगिरी केली आहे.

तुम्हाला हे माहिती आहे का, की महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडची कामगिरी बोलते. त्यानं आतापर्यंत 66 सामने खेळले आहेत. त्यानं यापैकी अनेक सामन्यांमध्ये बहारदार कामगिरी केली आहे.

4 / 5
रवी बिश्नोईनं टी-20 क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. विशेष म्हणजे त्यानं आयपीएलपासून ते अंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉर्मेटमध्ये केलेली कामगिरी कौतुकास पात्र आहे.

रवी बिश्नोईनं टी-20 क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. विशेष म्हणजे त्यानं आयपीएलपासून ते अंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉर्मेटमध्ये केलेली कामगिरी कौतुकास पात्र आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.