5

दक्षिण आफ्रिकेवर भारी पडणार ‘हे’ दोन खेळाडू, जाणून घ्या….

सध्या टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 सीरिज सुरु आहे.

| Updated on: Oct 06, 2022 | 6:09 PM
टीम इंडियाकडून दोन असे खेळाडू खेळणार आहेत. ज्यांची दक्षिण आफ्रिकेलाही धडकी भरली आहे. तुम्ही म्हणाल असे कोणते दोन खेळाडू आहेत. ज्याच्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनाही भीती आहे. तर याचविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

टीम इंडियाकडून दोन असे खेळाडू खेळणार आहेत. ज्यांची दक्षिण आफ्रिकेलाही धडकी भरली आहे. तुम्ही म्हणाल असे कोणते दोन खेळाडू आहेत. ज्याच्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनाही भीती आहे. तर याचविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1 / 5
सध्या टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 सीरिज सुरु आहे. या सीरिजमध्ये भारत आणि टीम इंडियाकडून जे खेळाडू खेळता आहेत. त्यांच्याकडे सध्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीनं पाहिलं जातंय. यात आता आणखी एक बातमी समोर आली आहे. तुम्हाला माहिती आहे का, असे दोन गोलंदाज आहेत की ज्यांच्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेला भीती वाटते आहे.

सध्या टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 सीरिज सुरु आहे. या सीरिजमध्ये भारत आणि टीम इंडियाकडून जे खेळाडू खेळता आहेत. त्यांच्याकडे सध्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीनं पाहिलं जातंय. यात आता आणखी एक बातमी समोर आली आहे. तुम्हाला माहिती आहे का, असे दोन गोलंदाज आहेत की ज्यांच्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेला भीती वाटते आहे.

2 / 5
ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई या गोलंतदाजांची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. लखनौमध्ये ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई या दोन खेळाडूंनी डेब्यू केलाय. विशेष म्हणजे दोन्ही खेळाडू हे टी-20 सीरिज खेळले आहेत.त्यामुळे या दोन्ही खेळाडूंकडून अपेक्षा देखील वाढल्या आहेत.

ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई या गोलंतदाजांची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. लखनौमध्ये ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई या दोन खेळाडूंनी डेब्यू केलाय. विशेष म्हणजे दोन्ही खेळाडू हे टी-20 सीरिज खेळले आहेत.त्यामुळे या दोन्ही खेळाडूंकडून अपेक्षा देखील वाढल्या आहेत.

3 / 5
तुम्हाला हे माहिती आहे का, की महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडची कामगिरी बोलते. त्यानं आतापर्यंत 66 सामने खेळले आहेत. त्यानं यापैकी अनेक सामन्यांमध्ये बहारदार कामगिरी केली आहे.

तुम्हाला हे माहिती आहे का, की महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडची कामगिरी बोलते. त्यानं आतापर्यंत 66 सामने खेळले आहेत. त्यानं यापैकी अनेक सामन्यांमध्ये बहारदार कामगिरी केली आहे.

4 / 5
रवी बिश्नोईनं टी-20 क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. विशेष म्हणजे त्यानं आयपीएलपासून ते अंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉर्मेटमध्ये केलेली कामगिरी कौतुकास पात्र आहे.

रवी बिश्नोईनं टी-20 क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. विशेष म्हणजे त्यानं आयपीएलपासून ते अंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉर्मेटमध्ये केलेली कामगिरी कौतुकास पात्र आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?