दक्षिण आफ्रिकेवर भारी पडणार ‘हे’ दोन खेळाडू, जाणून घ्या….

सध्या टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 सीरिज सुरु आहे.

| Updated on: Oct 06, 2022 | 6:09 PM
टीम इंडियाकडून दोन असे खेळाडू खेळणार आहेत. ज्यांची दक्षिण आफ्रिकेलाही धडकी भरली आहे. तुम्ही म्हणाल असे कोणते दोन खेळाडू आहेत. ज्याच्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनाही भीती आहे. तर याचविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

टीम इंडियाकडून दोन असे खेळाडू खेळणार आहेत. ज्यांची दक्षिण आफ्रिकेलाही धडकी भरली आहे. तुम्ही म्हणाल असे कोणते दोन खेळाडू आहेत. ज्याच्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनाही भीती आहे. तर याचविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1 / 5
सध्या टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 सीरिज सुरु आहे. या सीरिजमध्ये भारत आणि टीम इंडियाकडून जे खेळाडू खेळता आहेत. त्यांच्याकडे सध्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीनं पाहिलं जातंय. यात आता आणखी एक बातमी समोर आली आहे. तुम्हाला माहिती आहे का, असे दोन गोलंदाज आहेत की ज्यांच्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेला भीती वाटते आहे.

सध्या टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 सीरिज सुरु आहे. या सीरिजमध्ये भारत आणि टीम इंडियाकडून जे खेळाडू खेळता आहेत. त्यांच्याकडे सध्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीनं पाहिलं जातंय. यात आता आणखी एक बातमी समोर आली आहे. तुम्हाला माहिती आहे का, असे दोन गोलंदाज आहेत की ज्यांच्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेला भीती वाटते आहे.

2 / 5
ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई या गोलंतदाजांची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. लखनौमध्ये ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई या दोन खेळाडूंनी डेब्यू केलाय. विशेष म्हणजे दोन्ही खेळाडू हे टी-20 सीरिज खेळले आहेत.त्यामुळे या दोन्ही खेळाडूंकडून अपेक्षा देखील वाढल्या आहेत.

ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई या गोलंतदाजांची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. लखनौमध्ये ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई या दोन खेळाडूंनी डेब्यू केलाय. विशेष म्हणजे दोन्ही खेळाडू हे टी-20 सीरिज खेळले आहेत.त्यामुळे या दोन्ही खेळाडूंकडून अपेक्षा देखील वाढल्या आहेत.

3 / 5
तुम्हाला हे माहिती आहे का, की महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडची कामगिरी बोलते. त्यानं आतापर्यंत 66 सामने खेळले आहेत. त्यानं यापैकी अनेक सामन्यांमध्ये बहारदार कामगिरी केली आहे.

तुम्हाला हे माहिती आहे का, की महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडची कामगिरी बोलते. त्यानं आतापर्यंत 66 सामने खेळले आहेत. त्यानं यापैकी अनेक सामन्यांमध्ये बहारदार कामगिरी केली आहे.

4 / 5
रवी बिश्नोईनं टी-20 क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. विशेष म्हणजे त्यानं आयपीएलपासून ते अंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉर्मेटमध्ये केलेली कामगिरी कौतुकास पात्र आहे.

रवी बिश्नोईनं टी-20 क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. विशेष म्हणजे त्यानं आयपीएलपासून ते अंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉर्मेटमध्ये केलेली कामगिरी कौतुकास पात्र आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.