AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo: ऐकावे ते नवलच: महावितरणचे कर्मचारी समोर असताना शॉर्टसर्किटने ऊसाच्या फडाला आग

इगतपुरी : दिवसेंदिवस ऊसाला आग लागल्याच्या घटना घडत आहे. यामध्ये सर्वाधिक घटना ह्या शॉर्टसर्किटमुळे झाल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील धामणगांव येथे तर महावितरणचे कर्मचारी हे लाईन पेट्रोलिंग करीत असतानाच झालेल्या शॉर्टसर्किटमध्ये 4 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे सुविधांपेक्षा महावितरणकडून कशा अडचणी निर्माण होत आहे याचे उत्तम उदाहरण धानणगाव शिवारात पाहवयास मिळाले आहे. या दुर्घटनेत काशिनाथ बहिरू गाढवे व रामकृष्ण बहिरू गाढवे यांच्या गट नंबर 428 मधील ऊस जळून खाक झाला आहे.

| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Feb 12, 2022 | 9:53 AM
Share
तोडणी आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी : ऐन तोडणीला आलेल्या ऊसालाच आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.आता ऊसाचे पाचरट हे वाळलेले असते त्यामुळे आग लवकर पसरते. यामध्ये शेतकऱ्यांचे मात्र, अतोनात नुकसान होत आहे. आता तोडणी होणार तेवढ्यात काशिनाथ गाढवे यांच्या 4 एकरातील ऊसाची राख-रांगोळी झाली आहे.

तोडणी आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी : ऐन तोडणीला आलेल्या ऊसालाच आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.आता ऊसाचे पाचरट हे वाळलेले असते त्यामुळे आग लवकर पसरते. यामध्ये शेतकऱ्यांचे मात्र, अतोनात नुकसान होत आहे. आता तोडणी होणार तेवढ्यात काशिनाथ गाढवे यांच्या 4 एकरातील ऊसाची राख-रांगोळी झाली आहे.

1 / 4
महावितरणचे कर्मचारी फडातच: विद्युत पुरवठा सुऱळीच व्हावा शिवाय विद्युत वाहिन्यांमुळे शेती पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून वीज मंडळाचे कर्मचारी लाईन पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान लाईन फॉल्टी झाल्याने शॉर्टसर्किटची घटना झाली. त्यामुळे महावितरणच्या कारभारामुळे सुविधांपेक्षा अडचणीच अधिक झाल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे. आता त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

महावितरणचे कर्मचारी फडातच: विद्युत पुरवठा सुऱळीच व्हावा शिवाय विद्युत वाहिन्यांमुळे शेती पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून वीज मंडळाचे कर्मचारी लाईन पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान लाईन फॉल्टी झाल्याने शॉर्टसर्किटची घटना झाली. त्यामुळे महावितरणच्या कारभारामुळे सुविधांपेक्षा अडचणीच अधिक झाल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे. आता त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

2 / 4
ग्रामस्थांचे प्रयत्नही निष्फळ: सिन्नर हायवे लगतच गाढवे यांच्या ऊसाचा फड आहे. आगीची घटना निदर्शनास येताच मार्गस्त होणाऱ्या नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, वाढते ऊन आणि वाऱ्यामुळे अवघ्या काही वेळातच 4 एकरातील फडातील ऊस आगीने कवेत घेतला होता.

ग्रामस्थांचे प्रयत्नही निष्फळ: सिन्नर हायवे लगतच गाढवे यांच्या ऊसाचा फड आहे. आगीची घटना निदर्शनास येताच मार्गस्त होणाऱ्या नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, वाढते ऊन आणि वाऱ्यामुळे अवघ्या काही वेळातच 4 एकरातील फडातील ऊस आगीने कवेत घेतला होता.

3 / 4
भरपाईची मागणी : ही घटना महावितरण कर्मचाऱ्यांच्या समोरच झाली आहे. त्यामुळे कोणतिही औपचारिकता न करता मदत करण्याची मागणी काशिनाथ गाढवे यांनी केली आहे. ऊसासह इतर शेती साहित्याचेही नुकसान झाले आहे.

भरपाईची मागणी : ही घटना महावितरण कर्मचाऱ्यांच्या समोरच झाली आहे. त्यामुळे कोणतिही औपचारिकता न करता मदत करण्याची मागणी काशिनाथ गाढवे यांनी केली आहे. ऊसासह इतर शेती साहित्याचेही नुकसान झाले आहे.

4 / 4
Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.