IND vs SA : टीम इंडियाचा लाज वाटण्यासारखा पराभव, हे आहेत 5 खलनायक
IND vs SA : भारतीय क्रिकेट टीमला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टीमने पहिली फलंदाजी केली. त्यांनी 213 धावांचा विशाल डोंगर उभारला. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा डाव फक्त 162 धावांवर आटोपला. 51 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या मॅचमध्ये टीम इंडियाचे अनेक खेळाडू फ्लॉप ठरले. खासकरुन कर्णधार सूर्यकुमार यादव, उपकर्णधार शुबमन गिल आणि हार्दिक पांड्या. या मॅचमध्ये टीम इंडियाचे पाच खेळाडू पराभवाचे खलनायक ठरले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
Icc स्पर्धेतील बाद फेरीत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज, बुमराह कितव्या स्थानी?
आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा 28 मार्चपासून थरार, तुमच्या टीमचा कॅप्टन कोण?
हार्दिक पांड्या याचा रोजचा डाएट काय ?
टीम इंडियासाठी टी 20I वर्ल्ड कप बाद फेरीत Potm पुरस्कार विजेते खेळाडू
हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा किती शिकले आहेत? वयात किती आहे अंतर ?
टी 20I वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त सिक्स लगावणारे कर्णधार, टीम इंडियाचे किती?
