AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही वनस्पती म्हणजे सापांना निमंत्रणच, तुमच्या घरात तर नाहीना?

सापाबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. जसं की प्रत्येक साप हा विषारीच असतो, मात्र वस्तुस्थिती अशी आहे की भारतामध्ये आढळणाऱ्या सांपामध्ये केवळ दहा ते पंधरा टक्के सापांच्या जातीच या विषारी आहेत.

| Updated on: Nov 17, 2024 | 5:47 PM
Share
सापाबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. जसं की प्रत्येक साप हा विषारीच असतो, मात्र वस्तुस्थिती अशी आहे की भारतामध्ये आढळणाऱ्या सांपामध्ये केवळ दहा ते पंधरा टक्के सापांच्या जातीच या विषारी आहेत.बाकी नव्वद टक्के साप हे बिनविषारी आहेत.

सापाबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. जसं की प्रत्येक साप हा विषारीच असतो, मात्र वस्तुस्थिती अशी आहे की भारतामध्ये आढळणाऱ्या सांपामध्ये केवळ दहा ते पंधरा टक्के सापांच्या जातीच या विषारी आहेत.बाकी नव्वद टक्के साप हे बिनविषारी आहेत.

1 / 7
भारतामध्ये जे साप आढळतात त्यातील मुख्य चार जाती या विषारी आहेत. त्यामध्ये फुरसे, मण्यार, घोणस आणि नाग या चार जातींचा समावेश होतो. यातील नाग जातीचा साप हा त्याच्या फण्यामुळे सहज ओळखला जातो.

भारतामध्ये जे साप आढळतात त्यातील मुख्य चार जाती या विषारी आहेत. त्यामध्ये फुरसे, मण्यार, घोणस आणि नाग या चार जातींचा समावेश होतो. यातील नाग जातीचा साप हा त्याच्या फण्यामुळे सहज ओळखला जातो.

2 / 7
सापांना शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हटलं जातं. कारण सापांचा वावर हा सामान्यपणे शेती आणि जंगलांमध्ये आढळतो. सापांचं मुख्य अन्न हे उंदीर आहे, दरवर्षी उंदीर मोठ्या प्रमाणात अन्न-धान्याची नासाडी करतात.त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. साप या उंदरांना खाऊन शेतकऱ्यांची एकप्रकारे मदतच करतो.

सापांना शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हटलं जातं. कारण सापांचा वावर हा सामान्यपणे शेती आणि जंगलांमध्ये आढळतो. सापांचं मुख्य अन्न हे उंदीर आहे, दरवर्षी उंदीर मोठ्या प्रमाणात अन्न-धान्याची नासाडी करतात.त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. साप या उंदरांना खाऊन शेतकऱ्यांची एकप्रकारे मदतच करतो.

3 / 7
एक लक्षात घ्या साप कधीही स्वत:हून हल्ला करत नाही, त्याला धोका जाणवला तरच तो हल्ला करतो. जर साप चावला आणि योग्य उपचार तातडीनं मिळाले तर तो व्यक्ती पूर्णपणे बरा होता.

एक लक्षात घ्या साप कधीही स्वत:हून हल्ला करत नाही, त्याला धोका जाणवला तरच तो हल्ला करतो. जर साप चावला आणि योग्य उपचार तातडीनं मिळाले तर तो व्यक्ती पूर्णपणे बरा होता.

4 / 7
साप चावण्याचं प्रमाण हे पावसाळ्यात जास्त असतं.कारण पावसाळ्यात सापाच्या बिळांमध्ये पाणी शिरल्यानंतर ते जमिनीवर येतात, अशा स्थितीमध्ये साप चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होते.

साप चावण्याचं प्रमाण हे पावसाळ्यात जास्त असतं.कारण पावसाळ्यात सापाच्या बिळांमध्ये पाणी शिरल्यानंतर ते जमिनीवर येतात, अशा स्थितीमध्ये साप चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होते.

5 / 7
चंदनाचं झाड तुमच्या आसपास असेल तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असं मानतात की चंदनाची सावली ही डेरेदार असते, चंदन मुळातच शितल असते. उन्हाळ्यामध्ये गरमीपासून बचावासाठी साप या झाडांचा आश्रय घेतात.

चंदनाचं झाड तुमच्या आसपास असेल तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असं मानतात की चंदनाची सावली ही डेरेदार असते, चंदन मुळातच शितल असते. उन्हाळ्यामध्ये गरमीपासून बचावासाठी साप या झाडांचा आश्रय घेतात.

6 / 7
आणखी दुसरं एक महत्त्वाचं झाडं म्हणजे बांबू, बांबूच्या झाडाचा घेर हा मोठा असतो. तीथे अडचण असल्यामुळे सापांना लपण्यासाठी सहज जागा उपलब्ध होते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या ठिकाणी बांबू असतात तिथली जमीन भुसभुशीत असते त्यामुळे सापांना इथे सहज बीळ बनवनं सोपं होतं. त्यामुळे या ठिकाणी देखील अनेकदा साप आढळून येतात.

आणखी दुसरं एक महत्त्वाचं झाडं म्हणजे बांबू, बांबूच्या झाडाचा घेर हा मोठा असतो. तीथे अडचण असल्यामुळे सापांना लपण्यासाठी सहज जागा उपलब्ध होते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या ठिकाणी बांबू असतात तिथली जमीन भुसभुशीत असते त्यामुळे सापांना इथे सहज बीळ बनवनं सोपं होतं. त्यामुळे या ठिकाणी देखील अनेकदा साप आढळून येतात.

7 / 7
Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?