AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : निलंग्यात परंपरा कायम, छत्रपती शिवाजी महाराज यांचे 11 स्क्वेअर फुटाच्या तेल चित्राने वेधले लक्ष

निलंगा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यंदाही कोरोनामुळे निर्बंध असले तरी उत्साहामध्ये मावळ्यांनी कुठेही कसर सोडलेली नाही. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील अक्का फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी वेगळा उपक्रम सादर केला जातो. यंदाही तीच परंपरा कायम ठेवत निलंगा येथे 11 हजार स्क्वेअर फुटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच तैल चित्र साकारण्यात आलं आहे. शिवाय शिवप्रमींना हा आकर्षक देखावा पाहता यावा म्हणून परिसरात स्क्रीन उभारण्यात आले आहेत. निलंगा शहरालगतच्या भागातच हे चित्र रेखाटले असले आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

| Edited By: | Updated on: Feb 19, 2022 | 12:30 PM
Share
कसे साकारले चित्र: साधरणतः 16 दिवस परिश्रम घेत चित्रकार मंगेश निपाणीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी  हे महाराजांचं तेलचित्र साकारलं आहे. चित्राच्या निर्मितीसाठी  11 हजार स्केअर  फुट कापडा, 450 लिटर ऑइल पेंट वापरण्यात आला आहे . अश्या प्रकारे साकारण्यात आलेलं हे जगातलं पाहिलं चित्र असल्याचा दावा चित्रकार मंगेश निपाणीकर यांनी केला आहे.

कसे साकारले चित्र: साधरणतः 16 दिवस परिश्रम घेत चित्रकार मंगेश निपाणीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे महाराजांचं तेलचित्र साकारलं आहे. चित्राच्या निर्मितीसाठी 11 हजार स्केअर फुट कापडा, 450 लिटर ऑइल पेंट वापरण्यात आला आहे . अश्या प्रकारे साकारण्यात आलेलं हे जगातलं पाहिलं चित्र असल्याचा दावा चित्रकार मंगेश निपाणीकर यांनी केला आहे.

1 / 5
अक्का फाउंडेशनची वेगळी परंपरा : दरवर्षी वेगळ्या देखाव्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घडवून आणण्याचे काम अक्का फाउंडेशनच्या माध्यतून केले जाते. याची तयारी दोन महिने अगोदरच केली जाते तर शिव भक्तांच्या इच्छेप्रमाणे उपक्रम राबवले जातात.

अक्का फाउंडेशनची वेगळी परंपरा : दरवर्षी वेगळ्या देखाव्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घडवून आणण्याचे काम अक्का फाउंडेशनच्या माध्यतून केले जाते. याची तयारी दोन महिने अगोदरच केली जाते तर शिव भक्तांच्या इच्छेप्रमाणे उपक्रम राबवले जातात.

2 / 5
शिवभक्तांची गर्दी: निलंगा शहरापासून जवळच तब्बल 11 हजार स्क्वेअर फुटाच्या कपाड्यावर हे तेल चित्र साकरण्यात आले आहे. शिवभक्तांना हे पाहण्यासाठी लगतच एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत. अक्का फाउंडेशनचा हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी शिवभक्तांची गर्दी होत आहे.

शिवभक्तांची गर्दी: निलंगा शहरापासून जवळच तब्बल 11 हजार स्क्वेअर फुटाच्या कपाड्यावर हे तेल चित्र साकरण्यात आले आहे. शिवभक्तांना हे पाहण्यासाठी लगतच एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत. अक्का फाउंडेशनचा हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी शिवभक्तांची गर्दी होत आहे.

3 / 5
ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण: 11 हजार स्क्वेअर फुटामध्ये साकारलेले चित्र जमिनीवरुन स्पष्ट पाहता येत नाही. याकरिता ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण केले जात असून ते शिवप्रेमींना स्क्रीनवर दाखवले जात आहे.

ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण: 11 हजार स्क्वेअर फुटामध्ये साकारलेले चित्र जमिनीवरुन स्पष्ट पाहता येत नाही. याकरिता ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण केले जात असून ते शिवप्रेमींना स्क्रीनवर दाखवले जात आहे.

4 / 5
 लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे अक्का फाउंडेशनच्यावतीने 11 हजार स्क्वेअर फुटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच तैल चित्र साकारण्यात आलं आहे.

लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे अक्का फाउंडेशनच्यावतीने 11 हजार स्क्वेअर फुटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच तैल चित्र साकारण्यात आलं आहे.

5 / 5
Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.