AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या घरात वास्तुदोष आहे का? फक्त पाच लक्षणांवरुन लगेचच ओळखा

तुमच्या घरात शांती, आरोग्य व समृद्धीचा अभाव जाणवतोय का? वास्तुदोष हे याचे मुख्य कारण असू शकते. योग्य वास्तूदिशा नसेल तर कुटुंबाच्या जीवनावर परिणाम होतो. वास्तुदोष ओळखून उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.

| Updated on: Oct 09, 2025 | 4:38 PM
Share
प्रत्येकाला आपल्या घरात शांती, आनंद आणि समृद्धी हवी असते. पण अनेकदा विनाकारण ताण, आजार किंवा आर्थिक अडचणी येऊ लागतात. अशा वेळी लोक अनेक उपाय करतात, मात्र अनेकदा घरातील वास्तू आणि तिच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात.

प्रत्येकाला आपल्या घरात शांती, आनंद आणि समृद्धी हवी असते. पण अनेकदा विनाकारण ताण, आजार किंवा आर्थिक अडचणी येऊ लागतात. अशा वेळी लोक अनेक उपाय करतात, मात्र अनेकदा घरातील वास्तू आणि तिच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात.

1 / 8
तुमच्या घरात वास्तूशी संबंधित काही दोष म्हणजे वास्तुदोष असल्यास त्याचा थेट परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या जीवनावर होतो. वास्तुशास्त्र तुमच्या घराची ऊर्जा संतुलित ठेवते.

तुमच्या घरात वास्तूशी संबंधित काही दोष म्हणजे वास्तुदोष असल्यास त्याचा थेट परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या जीवनावर होतो. वास्तुशास्त्र तुमच्या घराची ऊर्जा संतुलित ठेवते.

2 / 8
जर घरात विनाकारण वारंवार भांडणे होत असतील किंवा नात्यात तणाव वाढत असेल, तर हे वास्तुदोषाचे स्पष्ट लक्षण असू शकते. तुमच्या लिव्हिंग रुमची दिशा किंवा बेडरुमची दिशा चुकीच असल्यावर त्याचा थेट परिणाम नात्यावर होतो.

जर घरात विनाकारण वारंवार भांडणे होत असतील किंवा नात्यात तणाव वाढत असेल, तर हे वास्तुदोषाचे स्पष्ट लक्षण असू शकते. तुमच्या लिव्हिंग रुमची दिशा किंवा बेडरुमची दिशा चुकीच असल्यावर त्याचा थेट परिणाम नात्यावर होतो.

3 / 8
जर तुम्हाला वारंवार आर्थिक अडचणी वारंवार येत असतील तर तिजोरी आणि स्वयंपाकघराच्या दिशेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. व्यवसायात तोटा, कठोर परिश्रम करूनही आर्थिक लाभ न होणे आणि खर्चात सतत वाढ होणे ही तिजोरीची किंवा घराच्या चुकीच्या दिशेमुळे होणाऱ्या वास्तुदोषाची लक्षणे आहेत.

जर तुम्हाला वारंवार आर्थिक अडचणी वारंवार येत असतील तर तिजोरी आणि स्वयंपाकघराच्या दिशेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. व्यवसायात तोटा, कठोर परिश्रम करूनही आर्थिक लाभ न होणे आणि खर्चात सतत वाढ होणे ही तिजोरीची किंवा घराच्या चुकीच्या दिशेमुळे होणाऱ्या वास्तुदोषाची लक्षणे आहेत.

4 / 8
स्वयंपाकघराची चुकीची दिशा देखील थेट आर्थिक परिस्थितीवर आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते. स्वयंपाकघर आग्नेय (South-East) दिशेला असणे शुभ मानले जाते.

स्वयंपाकघराची चुकीची दिशा देखील थेट आर्थिक परिस्थितीवर आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते. स्वयंपाकघर आग्नेय (South-East) दिशेला असणे शुभ मानले जाते.

5 / 8
जर घरात एक किंवा अधिक लोकांना झोपेची समस्या, डोकेदुखी, थकवा किंवा वारंवार पोटाच्या समस्या यासारख्या आरोग्य समस्या होत असतील तर हे देखील वास्तुदोषाचे लक्षण आहे. तुमच्या घरावर नकारात्मक उर्जेचा प्रभाव आहे, हे स्पष्ट दिसत आहे.

जर घरात एक किंवा अधिक लोकांना झोपेची समस्या, डोकेदुखी, थकवा किंवा वारंवार पोटाच्या समस्या यासारख्या आरोग्य समस्या होत असतील तर हे देखील वास्तुदोषाचे लक्षण आहे. तुमच्या घरावर नकारात्मक उर्जेचा प्रभाव आहे, हे स्पष्ट दिसत आहे.

6 / 8
 घरातील वस्तू वारंवार खराब होणे हे देखील वास्तुदोषाचे संकेत असू शकतात. टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन किंवा नळ यांसारख्या घरगुती वस्तू वारंवार खराब होत असतील किंवा भिंतीमध्ये भेगा पडत असतील, तर हे वास्तुशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते. तसेच नळातून पाणी गळत राहणे हे देखील आर्थिक नुकसानीचे लक्षण मानले जाते.

घरातील वस्तू वारंवार खराब होणे हे देखील वास्तुदोषाचे संकेत असू शकतात. टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन किंवा नळ यांसारख्या घरगुती वस्तू वारंवार खराब होत असतील किंवा भिंतीमध्ये भेगा पडत असतील, तर हे वास्तुशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते. तसेच नळातून पाणी गळत राहणे हे देखील आर्थिक नुकसानीचे लक्षण मानले जाते.

7 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं.

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?.

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?

IMD weather update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे.

IMD weather update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन

‘आंदोलक आतंकवादी’, त्या विधानावर सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण, म्हणाले मी तर….

‘आंदोलक आतंकवादी’, त्या विधानावर सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण, म्हणाले मी तर…

या देशात एका समोशाच्या किंमतीत मिळते चक्क साडे सहा लिटर पेट्रोल, डिझेलचे दर तर इतके कवडीमोल….

या देशात एका समोशाच्या किंमतीत मिळते चक्क साडे सहा लिटर पेट्रोल, डिझेलचे दर तर इतके कवडीमोल…