AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय होईल जर तुम्ही एक महिना मीठ खाल्लंच नाही तर? वाचा परिणाम

जर आपण 30 दिवस मीठ सोडले तर काय होईल? मिठाचे सेवन कमी करा असा सल्ला तर दिला जातोच पण समजा आपण महिनाभर मीठ खाल्लंच नाही तर? याचे आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात? आजवर मीठ जास्त खाण्याचे तोटे वाचलेत, आज मीठ खाणं बंद केल्यावर काय होऊ शकतं ते वाचा...

| Updated on: Sep 07, 2023 | 6:40 PM
Share
जागतिक आरोग्य संघटना WHO च्या एका अहवालानुसार प्रौढ व्यक्तीने ४ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. WHO च्या म्हणण्यानुसार जास्त मिठाचे सेवन अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे हे सेवन प्रमाणात म्हणजेच ४ ग्रॅम पर्यंतच असावे. पण एक महिना मीठ खायचं पूर्णपणे बंद केलं तर काय होऊ शकतं? बघुयात...

जागतिक आरोग्य संघटना WHO च्या एका अहवालानुसार प्रौढ व्यक्तीने ४ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. WHO च्या म्हणण्यानुसार जास्त मिठाचे सेवन अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे हे सेवन प्रमाणात म्हणजेच ४ ग्रॅम पर्यंतच असावे. पण एक महिना मीठ खायचं पूर्णपणे बंद केलं तर काय होऊ शकतं? बघुयात...

1 / 5
बऱ्याच वेळा लोक कमी कॅलरीयुक्त डाएटमध्ये जेवण टाळू लागतात. परंतु आरोग्य तज्ञ असं न करण्याचा सल्ला देतात. डाएट कोणत्याही पद्धतीचं असो, जेवण वेळेत व्हायला हवं.  त्यामुळे दिवसातून कमीत कमी 5 वेळा जेवण घ्या. कमी खा पण जेवण करा.

बऱ्याच वेळा लोक कमी कॅलरीयुक्त डाएटमध्ये जेवण टाळू लागतात. परंतु आरोग्य तज्ञ असं न करण्याचा सल्ला देतात. डाएट कोणत्याही पद्धतीचं असो, जेवण वेळेत व्हायला हवं. त्यामुळे दिवसातून कमीत कमी 5 वेळा जेवण घ्या. कमी खा पण जेवण करा.

2 / 5
एक महिना मीठ न खाल्ल्यास त्याचा परिणाम तुमच्या पोटाच्या आरोग्यावर होऊ शकतो. पचनास समस्या येऊ शकतात. मीठ खाल्ल्याने त्याचा परिणाम विविध अवयांवर होऊ शकतो.

एक महिना मीठ न खाल्ल्यास त्याचा परिणाम तुमच्या पोटाच्या आरोग्यावर होऊ शकतो. पचनास समस्या येऊ शकतात. मीठ खाल्ल्याने त्याचा परिणाम विविध अवयांवर होऊ शकतो.

3 / 5
मिठाचं सेवन एक महिना बंद केलं तर त्याचा परिणाम मेंटल हेल्थवर होऊ शकतो. याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मिठाचं सेवन बंद झाल्याने आयुष्य चिंता, तणावग्रस्त होऊ शकतं. त्यामुळे एकदम मीठ खाणं बंद करण्यापेक्षा त्याचं सेवन कमी करावं पण ते बंद करू नये.

मिठाचं सेवन एक महिना बंद केलं तर त्याचा परिणाम मेंटल हेल्थवर होऊ शकतो. याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मिठाचं सेवन बंद झाल्याने आयुष्य चिंता, तणावग्रस्त होऊ शकतं. त्यामुळे एकदम मीठ खाणं बंद करण्यापेक्षा त्याचं सेवन कमी करावं पण ते बंद करू नये.

4 / 5
जास्त मीठ खाऊ नये असं नेहमी सांगितलं जातं. मिठाचं अतिप्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी घातक असतं. मिठात असलेल्या सोडियममुळे रक्तदाब वाढू शकतो. अति सेवनामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होतो.

जास्त मीठ खाऊ नये असं नेहमी सांगितलं जातं. मिठाचं अतिप्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी घातक असतं. मिठात असलेल्या सोडियममुळे रक्तदाब वाढू शकतो. अति सेवनामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होतो.

5 / 5
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....