AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन-रेखा यांच्या ब्रेकअपमागचं खरं कारण समोर; अभिनेत्रीच्या मैत्रिणीकडून खुलासा

अमिताभ बच्चन आणि रेखा ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत चर्चेतली जोडी आहे. इंडस्ट्रीत एकेकाळी या दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा होती. परंतु त्यावेळी अमिताभ बच्चन हे जया बच्चन यांच्याशी विवाहित होते. आता रेखा यांच्या मैत्रिणीने त्यांच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं आहे.

| Updated on: Dec 15, 2025 | 3:48 PM
Share
बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटींच्या लव्ह-स्टोरी कधीच जुन्या होत नाहीत. जरी त्यांची लव्ह-स्टोरी पूर्ण होऊ शकली नसली तरी त्यांच्याबद्दलच्या अनेक कहाण्या आजही सांगितल्या जातात. अशीच एक जोडी म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा. या दोघांचं नातं कशामुळे तुटलं होतं, याचा खुलासा आता रेखा यांच्याच एका जवळच्या मैत्रिणीने केला आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटींच्या लव्ह-स्टोरी कधीच जुन्या होत नाहीत. जरी त्यांची लव्ह-स्टोरी पूर्ण होऊ शकली नसली तरी त्यांच्याबद्दलच्या अनेक कहाण्या आजही सांगितल्या जातात. अशीच एक जोडी म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा. या दोघांचं नातं कशामुळे तुटलं होतं, याचा खुलासा आता रेखा यांच्याच एका जवळच्या मैत्रिणीने केला आहे.

1 / 7
रेखा यांची अत्यंत जवळची मैत्रीण बीना रमाणी त्यांच्या नात्याबद्दल बोलताना म्हणाल्या, "त्यावेळी रेखाला अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली द्यावी असं वाटत होतं. आपलं नातं लपून राहू नये आणि त्याबद्दल सर्वांना कळावं, अशी तिची इच्छा होती. परंतु असं होऊ शकलं नाही. कारण त्यावेळी अमिताभ बच्चन हे जया बच्चन यांच्याशी विवाहित होते आणि राजकारणात सक्रिय होऊ पाहत होते."

रेखा यांची अत्यंत जवळची मैत्रीण बीना रमाणी त्यांच्या नात्याबद्दल बोलताना म्हणाल्या, "त्यावेळी रेखाला अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली द्यावी असं वाटत होतं. आपलं नातं लपून राहू नये आणि त्याबद्दल सर्वांना कळावं, अशी तिची इच्छा होती. परंतु असं होऊ शकलं नाही. कारण त्यावेळी अमिताभ बच्चन हे जया बच्चन यांच्याशी विवाहित होते आणि राजकारणात सक्रिय होऊ पाहत होते."

2 / 7
बीना रमाणी यांनी रेखा यांच्या बालपणाबद्दल आणि त्यांच्या भावनांबद्दलही मोकळेपणे सांगितलं. अभिनेते जेमिनी गणेशन यांच्या अनौरस मूल म्हणून जन्मलेल्या रेखा या स्थिर कुटुंबरचनेशिवाय वाढल्या. या गोष्टींचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाल्याचं त्यांनी सांगितलं.

बीना रमाणी यांनी रेखा यांच्या बालपणाबद्दल आणि त्यांच्या भावनांबद्दलही मोकळेपणे सांगितलं. अभिनेते जेमिनी गणेशन यांच्या अनौरस मूल म्हणून जन्मलेल्या रेखा या स्थिर कुटुंबरचनेशिवाय वाढल्या. या गोष्टींचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाल्याचं त्यांनी सांगितलं.

3 / 7
बीना रमाणी म्हणाल्या, "रेखा माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिच्यात एक निरागसता होती. जर तिने तिच्या आयुष्यात कधी काही चूक केली असेल तर ती फक्त तिच्या निरागसतेमुळेच असेल. तिच्या बालपणाचा तिच्यावर काही प्रमाणात परिणाम झाला. तिला पालकांकडून प्रेमाची कमतरता जाणवत होती. त्यातच तिने 13-14 व्या वर्षीच काम करायला सुरुवात केली. त्यामुळे तिला बालपण पूर्णपणे जगण्याची संधीच कधी मिळाली नाही."

बीना रमाणी म्हणाल्या, "रेखा माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिच्यात एक निरागसता होती. जर तिने तिच्या आयुष्यात कधी काही चूक केली असेल तर ती फक्त तिच्या निरागसतेमुळेच असेल. तिच्या बालपणाचा तिच्यावर काही प्रमाणात परिणाम झाला. तिला पालकांकडून प्रेमाची कमतरता जाणवत होती. त्यातच तिने 13-14 व्या वर्षीच काम करायला सुरुवात केली. त्यामुळे तिला बालपण पूर्णपणे जगण्याची संधीच कधी मिळाली नाही."

4 / 7
अमिताभ बच्चन जेव्हा राजकारणात आले, तेव्हा परिस्थिती बदलली. रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं नातं कधीच सार्वजनिकरित्या मान्य केलं जाणार नाही, हे रेखा यांना समजणं कठीण होतं, असं मत बीना यांनी मांडलं.

अमिताभ बच्चन जेव्हा राजकारणात आले, तेव्हा परिस्थिती बदलली. रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं नातं कधीच सार्वजनिकरित्या मान्य केलं जाणार नाही, हे रेखा यांना समजणं कठीण होतं, असं मत बीना यांनी मांडलं.

5 / 7
"अमिताभ बच्चन राजकारणात सक्रिय झाले होते. रेखा मला भेटायला न्यूयॉर्कला आली होती. त्यावेळी ती कठीण काळातून जात होती. कारण अमिताभ बच्चन यांनी कदाचित तिला सांगितलं होतं की त्यांचं नातं कधीही जगजाहीर होणार नाही", असं त्या पुढे म्हणाल्या.

"अमिताभ बच्चन राजकारणात सक्रिय झाले होते. रेखा मला भेटायला न्यूयॉर्कला आली होती. त्यावेळी ती कठीण काळातून जात होती. कारण अमिताभ बच्चन यांनी कदाचित तिला सांगितलं होतं की त्यांचं नातं कधीही जगजाहीर होणार नाही", असं त्या पुढे म्हणाल्या.

6 / 7
अमिताभ आणि रेखा यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री 'सिलसिला' या चित्रपटात दिसली होती. याशिवाय इतरही काही चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं. यामध्ये 'मुकद्दर का सिकंदर', 'मिस्टर नटवरलाल', 'सुहाग', 'दो अंजाने', 'राम बलराम' यांचा समावेश होता.

अमिताभ आणि रेखा यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री 'सिलसिला' या चित्रपटात दिसली होती. याशिवाय इतरही काही चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं. यामध्ये 'मुकद्दर का सिकंदर', 'मिस्टर नटवरलाल', 'सुहाग', 'दो अंजाने', 'राम बलराम' यांचा समावेश होता.

7 / 7
Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!