AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नक्षलवाद्यांकडून मतदानावर बहिष्काराचे बॅनर, नागरिकांकडून सडेतोड उत्तर

महाराष्ट्रात सोमवारी (21 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) मतदान होत आहे. त्याआधीच नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात मतदानावर बहिष्कार घालण्यास सांगणारे बॅनर (Naxalite Banner for Boycott Election) लावले आहेत.

नक्षलवाद्यांकडून मतदानावर बहिष्काराचे बॅनर, नागरिकांकडून सडेतोड उत्तर
| Updated on: Oct 20, 2019 | 11:58 AM
Share

गडचिरोली: महाराष्ट्रात सोमवारी (21 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) मतदान होत आहे. त्याआधीच नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात मतदानावर बहिष्कार घालण्यास सांगणारे बॅनर (Naxalite Banner for Boycott Election) लावले आहेत. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांच्या या कृतीला स्थानिकांनी जोरदार उत्तर देत बहिष्काराच्या बॅनरची होळी केली आहे. यात 200 नागरिकांनी सहभाग घेतला.

नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यातील भुसेवाडा, कुकामेटा, आलदंडी या 3 गावातही मोठया प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. बॅनरमध्ये “मतदानावर बहिष्कार करा, देश आजही गुलाम आहे” असं घोषवाक्य लिहिलं आहे.

नक्षलवाद्यांकडून नेहमीच मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचं आवाहन करण्यात येतं. अनेकदा या काळात बंदही पुकारला जातो. मात्र, यावेळी स्थानिकांनी दिलेल्या प्रतिक्रियेने नक्षलवादी चळवळीला योग्य संदेश गेल्याची चर्चा आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.