AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…तर सरकार पडणार, राष्ट्रपती राजवट लागणार’, उल्हास बापट यांनी कायद्याची बात सांगितली…

घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. पाहा काय म्हणाले...

'...तर सरकार पडणार, राष्ट्रपती राजवट लागणार', उल्हास बापट यांनी कायद्याची बात सांगितली...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Nov 01, 2022 | 5:12 PM
Share

पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व बदल झाले. शिवसेनेत उभी फूट पडली. अनेक नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेले. याच काळात 16 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची नोटीस काढण्यात आली. यात एकनाथ शिंदे यांच्याही नावाचा समावेश आहे. या सगळ्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. चार आठवडे पुढची तारीख देण्यात आली आहे.या सगळ्या पेच प्रसंगाचं विश्लेषण करताना घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

जर या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं तर,एकनाथ शिंदेदेखील अपात्र ठरतील.मुख्यमंत्र्यांचं पद गेल्याने सरकार पडेल. सध्या कुठल्याच पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाहीये. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असं उल्हास बापट म्हणाले.

सत्ता संघर्षाची सुनावणी लांबणीवर पडली आहे. चार आठवड्यानंतर आता पुढची सुनावणी होणार आहे. त्यावर उल्हाट बापट यांनी कायद्यातील तरतूद समजावून सांगितली.

भारताची लोकशाही सुदृढ व्हायला पाहिजे असेल तर पक्षांतर बंदी कायद्याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर जनतेसमोर मांडला पाहिजे. कारण हा कायदा आणतानाच असं म्हणण्यात आलं होतं की, राजकीय भ्रष्टाचारातूनच इतर भ्रष्टाचार निर्माण होतो. हा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आम्ही हा कायदा करतोय, असं म्हणण्यात आलं होतं. त्यामुळे या कायद्यात स्पष्टता यायला हवी, असं बापट म्हणालेत.

पक्षांतर कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टता आणणं गरजेचं आहे.जेणे करून तो नियम विधानसभा अध्यक्षांसाठीही बंधनकारक राहील. अन्यथा अनेकदा विधानसभा अध्यक्ष राजकीय पक्षांच्या बाजूला झुकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे याबाबत स्पष्टता येणं गरजेचं आहे, असंही उल्हास बापट म्हणाले.

Follow Us
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया