AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या तारखांना जन्मलेले लोक असतात अतिशय क्रूर, पत्नीचं आयुष्य बनवतात नरक

प्रचंड रागीट असतात या जन्म तारखेला जन्मलेले लोक. रागात बायकोचा देखील विचार करत नाहीत. या लोकांमुळे पत्नीचे आयुष्य बनते नरक.

| Updated on: Feb 05, 2026 | 6:00 PM
Share
आयुष्यात चांगला जीवनसाथी किंवा प्रेमसाथी मिळणं ही मोठी देणगी मानली जाते. समजूतदार, प्रेमळ आणि साथ देणारा जोडीदार मिळाला तर आयुष्य सुखकर होतं. मात्र, दुर्दैवाने प्रत्येकाच्याच नशिबी असा जोडीदार येतोच असं नाही.

आयुष्यात चांगला जीवनसाथी किंवा प्रेमसाथी मिळणं ही मोठी देणगी मानली जाते. समजूतदार, प्रेमळ आणि साथ देणारा जोडीदार मिळाला तर आयुष्य सुखकर होतं. मात्र, दुर्दैवाने प्रत्येकाच्याच नशिबी असा जोडीदार येतोच असं नाही.

1 / 7
अनेक वेळा नात्यात तणाव, दुर्लक्ष, राग आणि हिंसाचारसुद्धा पाहायला मिळतो. आज आपण अशाच लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, जे खूप रागीट आणि हट्टी स्वभावाचे असतात.

अनेक वेळा नात्यात तणाव, दुर्लक्ष, राग आणि हिंसाचारसुद्धा पाहायला मिळतो. आज आपण अशाच लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, जे खूप रागीट आणि हट्टी स्वभावाचे असतात.

2 / 7
कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 4 मानला जातो. या मूलांकावर राहू ग्रहाचा प्रभाव असल्याचं सांगितलं जातं. अंकशास्त्रानुसार, अशा व्यक्ती कधी कधी अतिशय क्रूर, हट्टी होऊ शकतात.

कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 4 मानला जातो. या मूलांकावर राहू ग्रहाचा प्रभाव असल्याचं सांगितलं जातं. अंकशास्त्रानुसार, अशा व्यक्ती कधी कधी अतिशय क्रूर, हट्टी होऊ शकतात.

3 / 7
हे लोक आपल्या पार्टनरचं म्हणणं ऐकण्याऐवजी स्वतःचीच मर्जी चालवतात. जिद्दी स्वभावामुळे ते जोडीदाराच्या भावना दुर्लक्षित करतात आणि काही वेळा अन्यायकारक वर्तनही करतात असं अंकशास्त्रात म्हटलं आहे.

हे लोक आपल्या पार्टनरचं म्हणणं ऐकण्याऐवजी स्वतःचीच मर्जी चालवतात. जिद्दी स्वभावामुळे ते जोडीदाराच्या भावना दुर्लक्षित करतात आणि काही वेळा अन्यायकारक वर्तनही करतात असं अंकशास्त्रात म्हटलं आहे.

4 / 7
अंकशास्त्रानुसार, 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 असलेले लोक आपल्या ध्येयपूर्तीसाठी इतके झपाटलेले असतात की ते पार्टनरकडे दुर्लक्ष करू लागतात. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो आणि जोडीदाराला एकटं वाटू लागतं.

अंकशास्त्रानुसार, 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 असलेले लोक आपल्या ध्येयपूर्तीसाठी इतके झपाटलेले असतात की ते पार्टनरकडे दुर्लक्ष करू लागतात. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो आणि जोडीदाराला एकटं वाटू लागतं.

5 / 7
अंकशास्त्रानुसार, 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 9 असतो. मूलांक 9 असलेले लोक रागाच्या भरात चुकीचं वागू शकतात. काही वेळा हा राग हिंसक वर्तनातही बदलू शकतो, ज्याचा थेट परिणाम नातेसंबंधांवर होतो.

अंकशास्त्रानुसार, 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 9 असतो. मूलांक 9 असलेले लोक रागाच्या भरात चुकीचं वागू शकतात. काही वेळा हा राग हिंसक वर्तनातही बदलू शकतो, ज्याचा थेट परिणाम नातेसंबंधांवर होतो.

6 / 7
प्रिय वाचकांनो, ही बातमी फक्त माहिती आणि जनजागृतीच्या उद्देशाने लिहिण्यात आली आहे. यामधील माहिती सामान्य अंकशास्त्रीय मान्यतांवर आधारित आहे. या दाव्यांची कोणतीही वैज्ञानिक पुष्टी नाही. कृपया याकडे अंधश्रद्धेने पाहू नये किंवा वैयक्तिक निर्णयांचा आधार म्हणून वापरू नये.

प्रिय वाचकांनो, ही बातमी फक्त माहिती आणि जनजागृतीच्या उद्देशाने लिहिण्यात आली आहे. यामधील माहिती सामान्य अंकशास्त्रीय मान्यतांवर आधारित आहे. या दाव्यांची कोणतीही वैज्ञानिक पुष्टी नाही. कृपया याकडे अंधश्रद्धेने पाहू नये किंवा वैयक्तिक निर्णयांचा आधार म्हणून वापरू नये.

7 / 7
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.