AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते या 4 गोष्टी लक्षात ठेवा , नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा

आचार्य चाणक्य (Acharya chanakya) हे एक कुशल अर्थतज्ञ, रणनीतिकार, मुत्सद्दी आणि राजकारणी होते. आचार्य यांनी त्यांच्या आयुष्यात खूप समस्यांना समोरे गेले. त्यांचे अनुभव त्यांनी चाणक्या नीतीमध्ये लिहले आहेत.

| Updated on: Apr 21, 2022 | 7:55 AM
Share
आचार्य चाणक्य (Acharya chanakya) हे एक कुशल अर्थतज्ञ, रणनीतिकार, मुत्सद्दी आणि राजकारणी होते. आचार्य यांनी त्यांच्या आयुष्यात खूप समस्यांना समोरे गेले. त्यांचे अनुभव त्यांनी चाणक्या नीतीमध्ये लिहले आहेत.जेणे करुन लोकांना काही त्रास झाल्यास त्यांना त्यांच्या समस्येचे उत्तर चाणक्य नीती मध्ये मिळेल. चाणक्य नीती आपल्याला आयुष्य कसं जगायचं या बद्दल माहिती देते.

आचार्य चाणक्य (Acharya chanakya) हे एक कुशल अर्थतज्ञ, रणनीतिकार, मुत्सद्दी आणि राजकारणी होते. आचार्य यांनी त्यांच्या आयुष्यात खूप समस्यांना समोरे गेले. त्यांचे अनुभव त्यांनी चाणक्या नीतीमध्ये लिहले आहेत.जेणे करुन लोकांना काही त्रास झाल्यास त्यांना त्यांच्या समस्येचे उत्तर चाणक्य नीती मध्ये मिळेल. चाणक्य नीती आपल्याला आयुष्य कसं जगायचं या बद्दल माहिती देते.

1 / 5
 मूर्ख व्यक्तीशी जास्त बोलू नका - आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की एखाद्या मूर्ख व्यक्तीशी कधीही जास्त बोलू नये किंवा त्याने जास्त समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही त्याला कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तो नेहमी स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. अशा स्थितीत तुमची ऊर्जा वाया जाईल, तसेच तुमच्यामध्ये राग आणि चिडचिड निर्माण होईल. मूर्ख व्यक्ती तुम्हालाच चुकीचं ठरवतो.

मूर्ख व्यक्तीशी जास्त बोलू नका - आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की एखाद्या मूर्ख व्यक्तीशी कधीही जास्त बोलू नये किंवा त्याने जास्त समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही त्याला कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तो नेहमी स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. अशा स्थितीत तुमची ऊर्जा वाया जाईल, तसेच तुमच्यामध्ये राग आणि चिडचिड निर्माण होईल. मूर्ख व्यक्ती तुम्हालाच चुकीचं ठरवतो.

2 / 5
स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहा - चाणक्य नीतीनुसार, स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहावे. अशा व्यक्ती नेहमी त्यांच्या फायद्याचा विचार करतात. स्वार्थी माणसाला स्वतःच्या शिवाय इतर कोणाच्याही हिताची पर्वा नसते. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि टाळले पाहिजे. या व्यक्ती कधीही तुमचा विश्वासघात करु शकतात.

स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहा - चाणक्य नीतीनुसार, स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहावे. अशा व्यक्ती नेहमी त्यांच्या फायद्याचा विचार करतात. स्वार्थी माणसाला स्वतःच्या शिवाय इतर कोणाच्याही हिताची पर्वा नसते. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि टाळले पाहिजे. या व्यक्ती कधीही तुमचा विश्वासघात करु शकतात.

3 / 5
रागावलेल्या व्यक्तीपासून दूर राहा - चाणक्य नीतीनुसार ज्या व्यक्तीकडे जास्त राग आहे आणि ज्याच्याकडे शस्त्रे आहेत त्यांच्यापासून नेहमी दूर राहा. असे लोक रागाच्या भरात काहीही करू शकतात जे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळे तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

रागावलेल्या व्यक्तीपासून दूर राहा - चाणक्य नीतीनुसार ज्या व्यक्तीकडे जास्त राग आहे आणि ज्याच्याकडे शस्त्रे आहेत त्यांच्यापासून नेहमी दूर राहा. असे लोक रागाच्या भरात काहीही करू शकतात जे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळे तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

4 / 5
जास्त स्तुती करणाऱ्यांपासून दूर राहा - चाणक्य नीतीनुसार, चेहऱ्यावर स्तुती करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. असे लोक नेहमी स्वतःच्या फायद्याचा विचार करतात. चाणक्य नीतीनुसार, जे लोक चेहऱ्यावर स्तुती करतात आणि पाठीमागे वाईट करतात,असे लोक तुमच्या विश्वासास पात्र नसतात.

जास्त स्तुती करणाऱ्यांपासून दूर राहा - चाणक्य नीतीनुसार, चेहऱ्यावर स्तुती करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. असे लोक नेहमी स्वतःच्या फायद्याचा विचार करतात. चाणक्य नीतीनुसार, जे लोक चेहऱ्यावर स्तुती करतात आणि पाठीमागे वाईट करतात,असे लोक तुमच्या विश्वासास पात्र नसतात.

5 / 5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.