AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : …तर तुमचा शत्रूही तुमचा शब्द टाळणार नाही, चाणक्य नीतीत काय सांगितलंय?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो.

Chanakya Niti : ...तर तुमचा शत्रूही तुमचा शब्द टाळणार नाही, चाणक्य नीतीत काय सांगितलंय?
| Updated on: May 03, 2025 | 9:29 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ, कुटनीती तज्ज्ञ आणि राजनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक विषयांवर चर्चा केली आहे, आपला मित्र कोणाला म्हणावं? शत्रू कसा ओळखावा? आदर्श पत्नी कोणाला म्हणावं? आदर्श पत्नीची लक्षण काय असतात? पतीची काय कर्तव्य आहेत. राजाने राज्य कारभार कसा करावा? आयुष्य जगत असताना काय करावं? कोणत्या गोष्टी कराव्यात आणी कोणत्या गोष्टी करू नयेत? याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये माहिती दिली आहे.

आर्य चाणक्य यांनी अशा काही गोष्टी आणि युक्ती सांगितल्या आहेत, चाणक्य म्हणतात तुम्ही जर या मार्गानं गेलात तर तुमचा मित्रच काय पण शत्रू देखील तुम्हाला अपेक्षित असलेलाच व्यवहार करेल. तुम्ही तुमच्या शत्रूकडून देखील तुमचं काम करूवून घेऊ शकता, जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते.

आधी व्यक्तीला समजून घ्या 

चाणक्य म्हणतात तुम्हाला ज्या व्यक्तीकडून तुमचं काम करून घ्यायचं आहे, त्याला आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे?  त्याला कोणत्या गोष्टीत आनंद वाटतो, त्याला कोणत्या गोष्टीमुळे वाईट वाटू शकते. त्याला कोणत्या गोष्टी आवडतात या सर्व गोष्टींची माहिती घ्या असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

त्याचं कौतुक करा

आर्य चाणक्य म्हणतात की जागतील कोणताही व्यक्ती असो त्याला आपलं कौतुक आवडतं त्यामुळे तुमचा विचार त्याच्यासमोर मांडण्यापूर्वी त्याचं कौतुक करा. त्यामुळे ती व्यक्ती तुमच्यावर प्रभावीत होईल, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुम्हाला हवं असलेलं काम त्याच्याकडून सहज करून घेऊ शकता.

त्याच्याच भाषेमध्ये त्याच्याशी बोला 

याचा अर्थ असा होता की, समोरच्या व्यक्तीला काय पाहिजे, हे आधी समजून घ्या, तो कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, हे माहिती करून घ्या, आणि त्याच्याच कलेनं त्याच्याशी संवाद साधा असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.

Follow Us
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर?
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर? आज ठाकरेंचे वकील...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत...
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार