AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti : अजिबात न लाजता या तीन गोष्टी करा, आयुष्यभर राहताल आनंदी

चाणक्य यांच्यानुसार या गोष्टींची लाज बाळगणारा माणूस कधीही सुखी राहू शकत नाही. नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाना लाजलं नाही पाहिजे जाणून घ्या.

| Updated on: Aug 16, 2024 | 11:11 PM
Share
आचार्य चाणक्य यांच्या मते पैशाच्या व्यवहारात व्यक्तीला कधीही कोणाची लाज वाटू नये. जो व्यवहारात लाजाळूपणामुळे आपले मत व्यक्त करत नाही त्याला नेहमीच नुकसान होते.

आचार्य चाणक्य यांच्या मते पैशाच्या व्यवहारात व्यक्तीला कधीही कोणाची लाज वाटू नये. जो व्यवहारात लाजाळूपणामुळे आपले मत व्यक्त करत नाही त्याला नेहमीच नुकसान होते.

1 / 5
पैशाशी संबंधित व्यवहारांच्या बाबतीत, कोणत्याही व्यक्तीने आपले मत स्पष्टपणे मांडणे चांगले. शिक्षण किंवा इतर कोणत्याही कलेशी संबंधित गोष्टी शिकण्यात कधीही लाज बाळगू नये.

पैशाशी संबंधित व्यवहारांच्या बाबतीत, कोणत्याही व्यक्तीने आपले मत स्पष्टपणे मांडणे चांगले. शिक्षण किंवा इतर कोणत्याही कलेशी संबंधित गोष्टी शिकण्यात कधीही लाज बाळगू नये.

2 / 5
ज्ञान किंवा इतर कोणतेही कौशल्य शिकण्यात लाजाळू असणे भविष्यात तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

ज्ञान किंवा इतर कोणतेही कौशल्य शिकण्यात लाजाळू असणे भविष्यात तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

3 / 5
काही लोकांना इतरांऐवजी कधीही पोटभर जेवण न करण्याची सवय असते. चाणक्य म्हणतात की, माणसाला जेवणाच्या बाबतीत कधीही लाज वाटू नये. असे लोक उपाशी राहतात.

काही लोकांना इतरांऐवजी कधीही पोटभर जेवण न करण्याची सवय असते. चाणक्य म्हणतात की, माणसाला जेवणाच्या बाबतीत कधीही लाज वाटू नये. असे लोक उपाशी राहतात.

4 / 5
पैशाशी संबंधित व्यवहारांच्या बाबतीत, कोणत्याही व्यक्तीने आपले मत स्पष्टपणे मांडलं पाहिजे. व्यवहारामध्ये कोणतीही नाती किंवा खासजी संबंध मध्ये नाही येऊ दिले पाहिजेत.

पैशाशी संबंधित व्यवहारांच्या बाबतीत, कोणत्याही व्यक्तीने आपले मत स्पष्टपणे मांडलं पाहिजे. व्यवहारामध्ये कोणतीही नाती किंवा खासजी संबंध मध्ये नाही येऊ दिले पाहिजेत.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.