AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astro Tips : सूर्यास्तानंतर या गोष्टी चुकूनही करु नका, नाहीतर आर्थिक नुकसान नक्की

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर काही काम करणे वर्ज्य केले आहे. असे केल्याने आरोग्याशी संबंधित समस्याच नाही तर आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

| Edited By: | Updated on: Jan 04, 2022 | 3:25 PM
Share
तुळशीचे रोप - सूर्यास्तानंतर तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये. यावेळी तुळशीच्या रोपाला पाणीसुद्धा देऊ नये. असे केल्यास देवी लक्ष्मी चा कोप होतो. यामुळे जीवनात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

तुळशीचे रोप - सूर्यास्तानंतर तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये. यावेळी तुळशीच्या रोपाला पाणीसुद्धा देऊ नये. असे केल्यास देवी लक्ष्मी चा कोप होतो. यामुळे जीवनात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

1 / 5
झोपू नका - जर सूर्यास्ताच्या काळात झोपू नये. याशिवाय यावेळी अन्नपदार्थही खाऊ नयेत. असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे केल्याने आरोग्याच्या समस्या तर उद्भवतातच पण जीवनात पैशाची कमतरता देखील निर्माण होते असे म्हणतात.

झोपू नका - जर सूर्यास्ताच्या काळात झोपू नये. याशिवाय यावेळी अन्नपदार्थही खाऊ नयेत. असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे केल्याने आरोग्याच्या समस्या तर उद्भवतातच पण जीवनात पैशाची कमतरता देखील निर्माण होते असे म्हणतात.

2 / 5
 दान करू नका - सूर्यास्तानंतर कधीही दही दान करू नये. दही हा शुक्र ग्रहाशी संबंधित खाद्यपदार्थ मानला जातो. यासोबतच शुक्र ग्रह हा प्रेम आणि भौतिक सुख आणि संपत्तीचा ग्रह मानला जातो. त्यामुळेच सूर्यास्तानंतर दही दान केल्याने सुख-समृद्धी कमी होते.

दान करू नका - सूर्यास्तानंतर कधीही दही दान करू नये. दही हा शुक्र ग्रहाशी संबंधित खाद्यपदार्थ मानला जातो. यासोबतच शुक्र ग्रह हा प्रेम आणि भौतिक सुख आणि संपत्तीचा ग्रह मानला जातो. त्यामुळेच सूर्यास्तानंतर दही दान केल्याने सुख-समृद्धी कमी होते.

3 / 5
घर झाडू करु नका - अनेक जण संध्याकाळीही घर झाडतात. अशा परिस्थितीत सूर्यास्तानंतर कधीही झाडू नये. यामुळे पैशाचे नुकसान होते. आयुष्यात पैशाची कमतरता भासते.

घर झाडू करु नका - अनेक जण संध्याकाळीही घर झाडतात. अशा परिस्थितीत सूर्यास्तानंतर कधीही झाडू नये. यामुळे पैशाचे नुकसान होते. आयुष्यात पैशाची कमतरता भासते.

4 / 5
केस नखे कापू नयेत - सूर्यास्तानंतर केस आणि नखे कधीही कापू नयेत. असे करणे अत्यंत अशुभ आहे. याचा जीवनावर नकारात्मक परिणाम होतो.

केस नखे कापू नयेत - सूर्यास्तानंतर केस आणि नखे कधीही कापू नयेत. असे करणे अत्यंत अशुभ आहे. याचा जीवनावर नकारात्मक परिणाम होतो.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.