AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: लग्न करण्याआधी आपल्या जोडीदारात ‘हे’ 4 गुण आहेत का माहिती करून घ्या, जाणून घ्या चाणक्य निती काय सांगते

तुम्ही पण लग्नाचा विचार करत आहात तर तुमच्या जोडीदाराल हे चार गुण आहेत का नक्की तपासा. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य निती (Chanakya Niti) या ग्रंथात हा गोष्टींचा उल्लेख केला आहे. जर तुम्ही जीवनसाथी निवडताना यागोष्टींची काळजी घ्याल तर तुम्हाला वैवाहीक जीवनात कधीच धोका मिळणार नाही.

| Edited By: | Updated on: May 12, 2022 | 10:02 AM
Share
चांगला जोडीदार मिळाला तर अख्ख जीवन सुखी होतं. पण, जर जीवनसाथी चांगला नसेल तर चांगल्या आयुष्याची घडी विस्खळीत होते. त्यामुळे लग्नसाठी जोडीदार निवडताना दिसण्यापेक्षा त्याची वर्तनूक आणि संस्कार यागोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. जेणेकरून तुमचं वैवाहिक जीवन त्याव्यक्तीसोबत सुखात जाईल. जर तुम्ही पण लग्नाचा विचार करत आहात तर तुमच्या जोडीदाराल हे चार गुण आहेत का नक्की तपासा. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य निती (Chanakya Niti) या ग्रंथात हा गोष्टींचा उल्लेख केला आहे. जर तुम्ही जीवनसाथी निवडताना यागोष्टींची काळजी घ्याल तर तुम्हाला वैवाहीक जीवनात कधीच धोका मिळणार नाही.

चांगला जोडीदार मिळाला तर अख्ख जीवन सुखी होतं. पण, जर जीवनसाथी चांगला नसेल तर चांगल्या आयुष्याची घडी विस्खळीत होते. त्यामुळे लग्नसाठी जोडीदार निवडताना दिसण्यापेक्षा त्याची वर्तनूक आणि संस्कार यागोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. जेणेकरून तुमचं वैवाहिक जीवन त्याव्यक्तीसोबत सुखात जाईल. जर तुम्ही पण लग्नाचा विचार करत आहात तर तुमच्या जोडीदाराल हे चार गुण आहेत का नक्की तपासा. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य निती (Chanakya Niti) या ग्रंथात हा गोष्टींचा उल्लेख केला आहे. जर तुम्ही जीवनसाथी निवडताना यागोष्टींची काळजी घ्याल तर तुम्हाला वैवाहीक जीवनात कधीच धोका मिळणार नाही.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते जेव्हा तुम्ही एखादं नवं  काम करता तेव्हा अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगतच असतात. सुरूवतील तुम्हाला लोकांच्या अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात. अनेक लोक वेगवेगळे सल्ले देतात. काही लोकांच्या गोष्टी ऐकून तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कमी झाल्यासारखं ही वाटेल. पण, तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे आणि योग्य दिशेने पाऊलं टाकली पाहिजेत. मेहनत केली पाहिजे.

आचार्य चाणक्य यांच्या मते जेव्हा तुम्ही एखादं नवं काम करता तेव्हा अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगतच असतात. सुरूवतील तुम्हाला लोकांच्या अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात. अनेक लोक वेगवेगळे सल्ले देतात. काही लोकांच्या गोष्टी ऐकून तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कमी झाल्यासारखं ही वाटेल. पण, तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे आणि योग्य दिशेने पाऊलं टाकली पाहिजेत. मेहनत केली पाहिजे.

2 / 5
तुम्ही नविन काम सुरू करणार आहात. नविन काम सुरू करण्याचा विचार तुम्ही करत आहात. याची जरा पण खबर दुसऱ्यांना लागून देऊ नका. तुमचं भविष्यातील प्लॉनिंग कोणाला सांगू नका. त्याने तुमचं काम बिघडू शकतं. तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक तुमच्या कामात बाधा आणू शकतात.

तुम्ही नविन काम सुरू करणार आहात. नविन काम सुरू करण्याचा विचार तुम्ही करत आहात. याची जरा पण खबर दुसऱ्यांना लागून देऊ नका. तुमचं भविष्यातील प्लॉनिंग कोणाला सांगू नका. त्याने तुमचं काम बिघडू शकतं. तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक तुमच्या कामात बाधा आणू शकतात.

3 / 5
 कोणतंही सुरू केलेलं काम मध्येच अर्धवट सोडू नका. चुकांमधून शिकण्याची वृत्ती ठेवा. सकारत्मकतेमे पुढे चला. पुढे जाण्यासाठी अनेकदा तुम्हाला कठीण निर्णय घेऊन पुढे जावं लागतं. त्यामुळे स्वत: परिस्थितीला सामोरं जायला तयार रहा. त्याचबरोबर दुसरी पर्याय ही कायम सोबत ठेवा.

कोणतंही सुरू केलेलं काम मध्येच अर्धवट सोडू नका. चुकांमधून शिकण्याची वृत्ती ठेवा. सकारत्मकतेमे पुढे चला. पुढे जाण्यासाठी अनेकदा तुम्हाला कठीण निर्णय घेऊन पुढे जावं लागतं. त्यामुळे स्वत: परिस्थितीला सामोरं जायला तयार रहा. त्याचबरोबर दुसरी पर्याय ही कायम सोबत ठेवा.

4 / 5
चाणक्य नीती मध्ये सांगितल्या नुसार मधुर वाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. स्वभावात विनम्रता असावी. हे दोन्ही गुण देवी लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत. याने समाजात संन्मान आणि आदर मिळतो. याचे पालन केले नाहीतर देवी लक्ष्मी तुमची साथ सोडते.

चाणक्य नीती मध्ये सांगितल्या नुसार मधुर वाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. स्वभावात विनम्रता असावी. हे दोन्ही गुण देवी लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत. याने समाजात संन्मान आणि आदर मिळतो. याचे पालन केले नाहीतर देवी लक्ष्मी तुमची साथ सोडते.

5 / 5
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.