Chanakya Niti : रोज ‘हे’ काम कराल तर कायम मालामाल राहाल

आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीतीमध्ये अशा काही कामांचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे तुमचे नशीब तर उजळतेच पण सोबतच लक्ष्मी मातेची विशेष कृपा राहते आणि धनाची तिजोरी नेहमी भरलेला राहतो.

| Updated on: May 31, 2022 | 10:16 AM
आचार्यांचा असा विश्वास होता की, दुष्ट माणूस आणि नीच स्वभावाच्या व्यक्ती पासून लांब रहा. जो निरुपयोगी आणि व्यसनाधीन आहे. त्याला कोणतेही मित्र नसतात. तो फक्त त्याचे काम करण्यासाठी मित्र बनवतो. असे लोक इतरांचाही नाश करतात. त्यांच्याशी कोणताही संबंध न ठेवणे हेच तुमच्या हिताचे आहे.

आचार्यांचा असा विश्वास होता की, दुष्ट माणूस आणि नीच स्वभावाच्या व्यक्ती पासून लांब रहा. जो निरुपयोगी आणि व्यसनाधीन आहे. त्याला कोणतेही मित्र नसतात. तो फक्त त्याचे काम करण्यासाठी मित्र बनवतो. असे लोक इतरांचाही नाश करतात. त्यांच्याशी कोणताही संबंध न ठेवणे हेच तुमच्या हिताचे आहे.

1 / 5
वाईट सवयी असलेल्या, चुकीच्या व्यसनांच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांपासून दूर राहणे तुमच्यासाठी चांगले आहे. अशी लोक तुम्हाला ही चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात. अशा लोकांच्या संगतीत आल्याने तुमच्या मान संन्मानालाही ठेच पोहचू शकते.

वाईट सवयी असलेल्या, चुकीच्या व्यसनांच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांपासून दूर राहणे तुमच्यासाठी चांगले आहे. अशी लोक तुम्हाला ही चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात. अशा लोकांच्या संगतीत आल्याने तुमच्या मान संन्मानालाही ठेच पोहचू शकते.

2 / 5
तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल, तर तुमचे इरादे मजबूत ठेवा. रोज सकाळी उठून स्वतःला सांगा की तुम्ही हे काम करू शकता. त्यामुळे ते काम करण्याचा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नकारात्मकता दूर होईल.

तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल, तर तुमचे इरादे मजबूत ठेवा. रोज सकाळी उठून स्वतःला सांगा की तुम्ही हे काम करू शकता. त्यामुळे ते काम करण्याचा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नकारात्मकता दूर होईल.

3 / 5
देवाप्रती तुमच्या मनात जे काही असेल ते कागदावर उतरवा आणि परमेश्वरासमोर वाचा. परमेश्वर तुमचे हृदय वाचतो. परमेश्वरासमोर अशी स्तुती वाचून तुमचा त्याच्याशी थेट संबंध येतो. अशा स्थितीत देव तुमची सर्व बिघडलेली कामं घडवून आणतो. तुमच्या जीवनातील अडथळे दूर करतो. यामुळे तुमचे दुर्दैव सुदैवात बदलते.

देवाप्रती तुमच्या मनात जे काही असेल ते कागदावर उतरवा आणि परमेश्वरासमोर वाचा. परमेश्वर तुमचे हृदय वाचतो. परमेश्वरासमोर अशी स्तुती वाचून तुमचा त्याच्याशी थेट संबंध येतो. अशा स्थितीत देव तुमची सर्व बिघडलेली कामं घडवून आणतो. तुमच्या जीवनातील अडथळे दूर करतो. यामुळे तुमचे दुर्दैव सुदैवात बदलते.

4 / 5
ज्या घरांमध्ये अन्नाचा साठा कधीच संपत नाही, जिथे स्त्रियांचा आदर केला जातो, पती-पत्नी एकमेकांसोबत प्रेमाने राहतात, तिथे लक्ष्मी मातेचा वास सदैव असतो. त्या घरात नेहमी तिजोरी भरलेला असतो.

ज्या घरांमध्ये अन्नाचा साठा कधीच संपत नाही, जिथे स्त्रियांचा आदर केला जातो, पती-पत्नी एकमेकांसोबत प्रेमाने राहतात, तिथे लक्ष्मी मातेचा वास सदैव असतो. त्या घरात नेहमी तिजोरी भरलेला असतो.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.