AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kartik Purnima 2021 | कार्तिक पौर्णिमेला 5 गोष्टी नक्की करा, आयुष्यातील सर्व दु:ख दूर होतील

कार्तिक पौर्णिमा शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी येत आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी भगवान लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने घरात सौभाग्य आणि आनंद प्राप्त होतो.

| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 7:29 AM
Share
कार्तिक पौर्णिमा शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी येत आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी भगवान लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने घरात  सौभाग्य आणि आनंद प्राप्त होतो.

कार्तिक पौर्णिमा शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी येत आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी भगवान लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने घरात सौभाग्य आणि आनंद प्राप्त होतो.

1 / 5
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे. जर तुम्ही नदीत आंघोळ करू शकत नसाल तर आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगेचे पाणी मिसळून स्नान करा.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे. जर तुम्ही नदीत आंघोळ करू शकत नसाल तर आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगेचे पाणी मिसळून स्नान करा.

2 / 5
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देशी तुपाचा दिवा लावून लक्ष्मी नारायणाची पूजा करावी. या दिवशी सत्यनारायणाची कथा पाठ केल्याने देवाची कृपा प्राप्त होते.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देशी तुपाचा दिवा लावून लक्ष्मी नारायणाची पूजा करावी. या दिवशी सत्यनारायणाची कथा पाठ केल्याने देवाची कृपा प्राप्त होते.

3 / 5
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास अन्न खाऊ नये आणि फळांचे व्रत करावे. या दिवशी तांदूळ दान करा.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास अन्न खाऊ नये आणि फळांचे व्रत करावे. या दिवशी तांदूळ दान करा.

4 / 5
या दिवशी देवाला खीर आणि मुलींना खीर अर्पण करावी. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते

या दिवशी देवाला खीर आणि मुलींना खीर अर्पण करावी. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.