AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धार्मिक कार्यात आणि शुभ प्रसंगी नारळ का फोडतात? वाचा महत्त्व

Coconut Religious Importance: हिंदू धर्मात धार्मिक कार्यात आणि शुभ प्रसंगी नारळ फोडला जातो. तसेच आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला जातो तेव्हाही नारळ फोडला जातो. यामागील कारण काय आहे ते जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 09, 2025 | 7:47 PM
Share
शुभकार्याच्या सुरुवातीला आणि धार्मिक प्रसंगी नारळ फोडतात हे तुम्हाला माहिती आहे, अनेकदा आपण मंदिरात जातो तेव्हाही नारळ फोडला जातो. यामागील कारण काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

शुभकार्याच्या सुरुवातीला आणि धार्मिक प्रसंगी नारळ फोडतात हे तुम्हाला माहिती आहे, अनेकदा आपण मंदिरात जातो तेव्हाही नारळ फोडला जातो. यामागील कारण काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

1 / 5
धार्मिक श्रद्धेनुसार नारळ हे मानव जातीचे प्रतीक मानले जाते. नारळाच्या बाह्य भागावरील केसांना मानवी केस मानले जाते, तर कठीण भागाला कवटी मानले जाते. तसेच आतील पाण्याला रक्त मानले जाते.

धार्मिक श्रद्धेनुसार नारळ हे मानव जातीचे प्रतीक मानले जाते. नारळाच्या बाह्य भागावरील केसांना मानवी केस मानले जाते, तर कठीण भागाला कवटी मानले जाते. तसेच आतील पाण्याला रक्त मानले जाते.

2 / 5
धार्मिक कार्यात नारळ फोडून आपण देवाच्या साक्षीने अहंकार सोडून देतो. तसेच धार्मिक कार्यक्रमात नारळ फोडणे हे भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. सुरुवातीला नरबळी दिला जात होता, ही प्रथा संपवण्यासाठी नारळाचा बळी देण्याची प्रथा सुरू झाल्याचे बोलले जाते.

धार्मिक कार्यात नारळ फोडून आपण देवाच्या साक्षीने अहंकार सोडून देतो. तसेच धार्मिक कार्यक्रमात नारळ फोडणे हे भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. सुरुवातीला नरबळी दिला जात होता, ही प्रथा संपवण्यासाठी नारळाचा बळी देण्याची प्रथा सुरू झाल्याचे बोलले जाते.

3 / 5
नारळ गणपती, माता, लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आवडते फळ मानले जाते. त्यामुळे कार्यात नारळ फोडून आपण या सर्व देवतांना प्रसन्न करतो. तसेच देवाच्या चरणी नारळ पाणी वाहने शुभ मानले जाते.

नारळ गणपती, माता, लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आवडते फळ मानले जाते. त्यामुळे कार्यात नारळ फोडून आपण या सर्व देवतांना प्रसन्न करतो. तसेच देवाच्या चरणी नारळ पाणी वाहने शुभ मानले जाते.

4 / 5
नारळ हे फळ माता लक्ष्मीशी संबंधित आहे, यामुळे त्याला श्रीफळ असेही म्हणतात. यामुळे  नारळ सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक बनतो. याच कारणामुळे धार्मिक कार्यक्रमात आणि शुभ कार्याच्या सुरुवातीला नारळ फोडला जातो.

नारळ हे फळ माता लक्ष्मीशी संबंधित आहे, यामुळे त्याला श्रीफळ असेही म्हणतात. यामुळे नारळ सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक बनतो. याच कारणामुळे धार्मिक कार्यक्रमात आणि शुभ कार्याच्या सुरुवातीला नारळ फोडला जातो.

5 / 5
Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...