AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धोनीला राग येतो तेव्हा तो काय करतो, जाणून घ्या…

क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा वाद होताना आपण पाहिलं असेल. कर्णधार खेळाडूंना समजही देतो, हे क्रिकेटचं सर्व लाईव्ह प्रक्षेपण दिसत असतं. यात रागासंदर्भात एमएस धोनीनं भाष्य केलंय. सविस्तर वाचा...

धोनीला राग येतो तेव्हा तो काय करतो, जाणून घ्या...
एमएस धोनीImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Sep 23, 2022 | 4:42 PM
Share

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये (Cricket) राग हा फार काळ राहत नाही. जिंकण्याचं प्रेशर असल्यानं मैदानात काही काळासाठी राग येतो. पण, तो लगेच जातोही. कर्णधार (Captain) अनेकदा खेळाडूंना समज देताना दिसतो. यावेळी तो रागवतोही. पण, याची लगेच बातमी होऊन याकडे वेगळ्या नजरेतून पाहिलं जातं. मात्र, या खेळाडूंमध्ये हा फक्त त्या क्षणाचा विषय असतो. नंतर पुन्हा हे खाळाडू जोमानं कामाला लागतात. याच विषयावर म्हणजेच रागाच्या विषयावर महेंद्र सिंग धोनीनं (MS Dhoni) भाष्य केलयं. तो नेमकं काय म्हणाला. जाणून घ्या…

धोनी काय म्हणाला?

धोनी म्हणाला की, जर खेळाडू मैदानावर 100 टक्के सतर्क असेल आणि त्यानंतरही त्यानं झेल सोडला तर मला काहीच अडचण नाही. साहजिकच त्याआधी सराव करताना त्यानं किती झेल घेतले हे मला पाहायचंय. जर त्याला कुठेतरी अडचण असेल आणि ती बरी होण्याचा प्रयत्न करत असेल. मी झेल सोडण्याऐवजी या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. त्या झेलमुळे आम्ही सामना गमावला असेल पण प्रयत्न नेहमी त्याच्या स्थितीत राहण्याचा आणि गोष्टी समजून घेण्याचा असतो.

मी पण माणूस…

धोनी म्हणाला की, ‘मी पण माणूस आहे. आतून मलाही तुम्हा सर्वांसारखेच वाटते. जेव्हा तुम्ही एकमेकांशी सामने खेळता तेव्हा तुम्हाला वाईट वाटते. आम्ही आमच्या देशाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आम्हाला वाईट वाटते पण आम्ही आमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो.’

हेही वाचा….

2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 2011 चा विश्वचषक जिंकला. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनीनं संघाला दबावाच्या परिस्थितीतून बाहेर काढले आणि नाबाद राहताना संघाला विजयापर्यंत नेले.

Follow Us
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?