AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बांग्लादेशचे सामने कुठे होणार? बीसीसीआयने एका वाक्यात विषय संपवला

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने भारतात सामने न खेळण्याचा पवित्रा घेतला आहे. यासाठी आयसीसीकडे निवेदनही केलं आहे. या संदर्भात बीसीसीआयला विचारलं असता त्यांनी एका वाक्यात हा विषय संपवला. नेमकं काय झालं ते समजून घ्या..

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बांग्लादेशचे सामने कुठे होणार? बीसीसीआयने एका वाक्यात विषय संपवला
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बांग्लादेशचे सामने कुठे होणार? बीसीसीआयने एका वाक्यात विषय संपवलाImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jan 12, 2026 | 7:21 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतून मुस्ताफिझुर रहमानला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर ठिणगी पडली. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इतकंच काय तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतात खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. याबाबतच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने वर्ल्डकप सर्व सामने श्रीलंकेत व्हावेत यासाठी आग्रह धरला आहे. आयसीसीने त्यांना अजूनही ठोस असं काही सांगितलं नाही. स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना ठिकाण बदलणं आणि सामन्यांचं नियोजन करणं वाटतं तितकं सोपं नाही. तरीही बांग्लादेश क्रिकेट बोर्ड वेगवेगळी विधानं करून संभ्रम पसरवण्याचं काम करत आहे. यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना बीसीसीआयने एका वाक्यात हा विषय संपवला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांच्या वक्तव्याने बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला धक्का बसणार यात काही शंका नाही.

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, ‘बांगलादेशचे सामने चेन्नई किंवा इतरत शिफ्ट करण्यासाठी बीसीसीआयला कोणतीच माहिती मिळाली नाही. हे सर्व नियंत्रणाच्या बाहेर आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीमधील हे प्रकरण आहे. कारण आयसीसी ही गव्हर्निंग बॉडी आहे. जर आयसीसीने जागा बदलण्याचा निर्णय घेतला तर यजमान म्हणून आम्ही योग्य ते पाऊल उचलू. पण सध्या तरी आम्हाला अशी कोणती माहिती मिळालेली नाही.’ बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने दावा केला की, टीमला भारतात खेळण्यासाठी सुरक्षित जागा नाही. त्यामुळे भारतात टी20 वर्ल्डकप खेळू इच्छित नाही.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या संधीचा फायदा उचलत आयसीसीला ऑफर दिली की, बांगलादेशचे सामने होस्ट करण्यास तयार आहोत. पण या स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. तरीही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कुरापती करण्याची संधी सोडत नाही. असं असेल तर ते सामने बांगलादेशमध्येच घेता येतील.पण आयसीसीने सध्या या प्रकरणावर काहीही भाष्य करण्यास नकार दिला आहे. स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना जर बांगलादेशचं म्हणणं ऐकलं नाही आणि भारतात खेळण्यास भाग पाडलं तर गडबड होऊ शकते. बांगलादेशने नकार दिला तर स्कॉटलँडला संधी मिळू शकते.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?