AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jandhan Account: एसबीआय बँकेच्या ग्राहकांना 2 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या सर्वकाही?

SBI Bank | या योजनेतंर्गत तुमचा भारताबाहेर अपघात झाला तरी तुम्हाला विम्याचे संरक्षण मिळेल. विम्याची रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यानंतर तुम्हाला विम्याचे पैसे मिळतील.

Jandhan Account: एसबीआय बँकेच्या ग्राहकांना 2 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या सर्वकाही?
एसबीआयच्या पेन्शन सेवेमुळे त्रस्त आहात? मग या नंबरवर करा मॅसेज, काही मिनिटांत तक्रार होईल दूर
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jul 25, 2021 | 9:29 AM
Share

नवी दिल्ली: भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांना आता तब्बल 2 लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो. कारण, एसबीआयमध्ये खाते असलेल्या ग्राहकांना दोन लाख रुपयांचा विमा मोफत मिळत आहे. बँकेतील जनधन खातेधारकांना ही सुविधा दिली जात आहे. एसबीआयच्या ज्या ग्राहकांकडे रुपे डेबिट कार्ड असेल त्यांना 2 लाख रुपयांचा आकस्मिक वीमा मिळेल. याशिवाय, या ग्राहकांना मृत्यू विमा आणि इतर लाभही मिळू शकतात.

विमा कसा क्लेम कराल?

या योजनेतंर्गत तुमचा भारताबाहेर अपघात झाला तरी तुम्हाला विम्याचे संरक्षण मिळेल. विम्याची रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यानंतर तुम्हाला विम्याचे पैसे मिळतील.

ट्रान्सफरची सुविधा

एसबीआय बँकेतील बेसिक सेव्हिंग अकाऊंट जनधन योजनेतील खात्यात ट्रान्सफर होऊ शकते. ज्यांच्याकडे जनधन खाते आहे त्यांना रुपे कार्डा मिळते. 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडण्यात आलेल्या जनधन खात्यांसाठी विमा राशी एक लाख रुपये इतकी असेल. तर त्यानंतर उघडण्यात आलेल्या जनधन खात्यांना दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल.

2014 मध्ये सुरु झाली होती योजना

जनधन योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वाकांक्षी योजना मानली जाते. ही योजना 2014 साली सुरु झाली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांचे बँकेत खाते असावे या उद्देशाने शुन्य अनामत रक्कम असलेली जनधन खाती उघडण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे देशातील गरीब आणि कष्टकऱ्यांना विमा, पेन्शन आणि सरकारी योजनांचे लाभ मिळणे सुलभ झाले होते.

संबंधित बातम्या:

पोस्टमन घरी येऊन आधारकार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करणार; आता आधार केंद्रात जाण्याची गरज नाही

1 ऑगस्टपासून आर्थिक व्यवहारासंबधी ‘हे’ नियम बदलणार, काय होणार परिणाम?

कंपनीत अप्रायजल झालं नाही, चिंता करु नका; लॉकडाऊननंतर भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ देणार?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली