कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्यातील निर्बंध टप्याटप्याने शिथील होण्याची शक्यता आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात दुकाने उघडण्यास परवानगी मिळेल. त्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट आणि धार्मिक स्थळे खुली करण्यात येतील.