Marathi News Videos 4 Minutes 24 headlines | National news Bulletin TV9 Marathi | 12 AM | 22 August 2021

VIDEO : Headline 12 PM | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कल्याण सिंह यांना श्रद्धांजली
आपली मानसिकता अशी झाली आहे की लोकमताचा आदर करता करता आपण मतांचा आदर जास्त करू लागलो आहे, अशी खंत व्यक्त करतानाच हे बदलण्याची गरज आहे, असे वक्तव्य जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. ते सांगलीत पूर परिषदेत बोलत होते.
आपली मानसिकता अशी झाली आहे की लोकमताचा आदर करता करता आपण मतांचा आदर जास्त करू लागलो आहे, अशी खंत व्यक्त करतानाच हे बदलण्याची गरज आहे, असे वक्तव्य जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. ते सांगलीत पूर परिषदेत बोलत होते. तसेच येत्या 24 ऑगस्ट रोजी बैलगाडी शर्यतीबाबत बैठक होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. एखाद्या पोलिसांना काम केले नाही तर त्याची बदली केली जाते. जर एखाद्या इंजिनीयरने बांधकामाला परमिशन दिली नाही की आपण त्याला मदत करण्या ऐवजी आपण ते करून घेतो. हे बदलण्याची गरज आहे. आपण आपली मानसिकता अशी झाली आहे की लोकमताचा आदर करता करता मतांचा आदर जास्त करू लागलो आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
Related Video
10200 बॅटरी आणि मोटो पेन प्रो स्टायलससह नवीन टॅबलेट भारतात लाँच
पावसाळ्यात हिरवा निसर्ग खुणावतोय, 'या' ठिकाणांना द्या भेट
सियाच्या भावाला सर्वकाही माहिती होतं? तर तो शांत का राहिला ?
टीम इंडियाने अखेरीस इंग्लंडमध्ये टी 20I मालिका केव्हा जिंकलेली?
रंगभूमी पोरकी झाली, ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
सोलापूर - करमाळ्याची कन्या वैष्णवी पाटील हीचा तिरंदाजीत डंका; भारतीय संघात निवड
पुणे - खेड : भिमा नदीला आलेल्या प्रवाहाचे स्वागत करीत भीमा नदीची ओटी भरून विधिवत जलपूजन
Khed : अन्नाच्या तुटवड्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत
Ashti : बीड तालुक्यातील तरुणाचं वडाला साकडं,काय मागितलं?
कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला; स्कायवॉकचे छत फाटले