राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आज पार पडणार आहेत. निवडणुकांची संपूर्ण तयारी करण्यात आलीये. 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.