Marathi News Videos Activists leave Thane for agitation, slogans against the central government on nawab malik case

केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी देत ठाण्यातून कार्यकर्ते आंदोलनासाठी रवाना
मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendtra awad) आणि माजी खासदार आंदपरंजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे मुंब्रा आणि कळवा येथून 10 बस भरून मुंबई येथील महात्मा गांधी उद्यानजवल धरणे आंदोलन केले.
काल नवाब मलिक यांच्यावर झालेल्या ईडी (ED) कारवाईवरून अनेक आंदोलने ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendtra awad) आणि माजी खासदार आंदपरंजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे मुंब्रा आणि कळवा येथून 10 बस भरून मुंबई येथील महात्मा गांधी उद्यानजवल धरणे आंदोलन केले. केंद्र सरकार आणि ईडी (ED) विरोधात राष्ट्रवादी कार्यकाऱ्यांकडून घोषणा बाजी देण्यात आली याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांनी
Published on: Feb 24, 2022 12:52 PM
Related Video
Vastu Shastra : घरात पैसाच टिकत नाहीये, मग करा हे सोपे उपाय
चुकूनही गिफ्टमध्ये देऊ नका या वस्तू; नातेसंबंधांमध्ये येईल कटुता
74 तास सलग धावणारी भारतातील अनोखी ट्रेन, देशाच्या या दोन टोकांना जोडते
या आठवड्यात लाँच होणार, Infinix Smart 20, Realme P4R 5G, Tecno Pova 8
रॉबिन्सन-एटकिन्सनचा पंच, न्यूझीलंडचा 115 धावांनी धुव्वा, इंग्लंड विजयी
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...