
Maharashtra Flood | अजित पवारांनी मागितली सैन्यदलाची मदत, राजनाथ सिंह यांचं मदतीच आश्वासन
महाडच्या तळीये गावात दरड कोसळून दुर्घटना 38 जणांचा मृत्यू झालेला असतानाच साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे. दरम्यान अजित पवारांनी सैन्यदलाची मदत मागितली आहे. तर राजनाथ सिंह यांनी मदतीच आश्वासन दिलं आहे.
महाडच्या तळीये गावात दरड कोसळून दुर्घटना 38 जणांचा मृत्यू झालेला असतानाच साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे. दरम्यान अजित पवारांनी सैन्यदलाची मदत मागितली आहे. तर राजनाथ सिंह यांनी मदतीच आश्वासन दिलं आहे.
Published on: Jul 23, 2021 4:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हाच माझा खरा प्रॉब्लेम; रिलेशनशिपबद्दल सलमान खानची स्पष्ट कबुली
आयुष्यात आजचा दिवस खूपच खास, सगळ्या इच्छा होणार पूर्ण, वाचा राशीभविष्य
ही एक छोटी वस्तू खिशात ठेवा, आयुष्यात पुन्हा कधी साप जवळ येणार नाही
90 टक्के दिव्यांग तरी IIT मध्ये एन्ट्री; संतोषचा संघर्ष वाचून...
होय खूपच रोमँटिक...हार्दिक पांड्यासोबतच्या नात्यावर अमिषा पटेलनं थेट..
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव
कोण मारणार बाजी? नंदुरबारात राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत खेळाडूंची कसोटी