
राज ठाकरे सरड्यासारखा रंग बदलतात : अजित पवार
राज ठाकरे यांना टीका आणि नकलाशिवाय काही जमत नाही.त्यांनी एकदा आत्मपरीक्षण करावं की एके काळी 14 आमदार आपले आले होते ते आपल्याला सोडून का गेले याचा विचारा करावा, असं अजित पवार म्हणाले.
राज ठाकरे यांना टीका आणि नकलाशिवाय काही जमत नाही.त्यांनी एकदा आत्मपरीक्षण करावं की एके काळी 14 आमदार आपले आले होते ते आपल्याला सोडून का गेले. नुसते भाषणे करून रोजी रोटीचा अन जनतेचा प्रश्न सुटत नाही.ते नुसती पलटी मारतात लोकसभा निवडणूका वेळी केंद्रातील सरकार विरोधात भूमिका घेतली होती.परत विधानसभा वेळी काय केलं तुम्ही पहिल अन कालच भाषण ऐकलं त्यामुळं सरड्यासारख रंग बदलण्याचे काम राज ठाकरेंचं सुरू आहे, असं अजित पवार म्हणाले.
Related Video
इंडिया-इंग्लंड टी 20i मालिकेचा थरार, पहिला सामना किती वाजता?
हैदराबादचा IPL प्रवास थांबला, RR कडून पराभव झाल्यानंतर कमिन्स म्हणाला
राजस्थानची क्वालिफायर 2 मध्ये धडक, हैदराबाद 47 धावांच्या पराभवासह आऊट
गोकुळच्या दुधाला आता धार्मिक रंग, हलाल प्रमाणपत्रावरून मोठा वाद
मोठी बातमी! सामूहिक राजीनाम्यांनी काँग्रेसमध्ये खळबळ, नेमकं कारण काय?
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..