गृहमंत्री जर भ्रष्टाचार करत असेल तर…, Annna hazare यांचा टोला

| Updated on: Oct 23, 2021 | 12:31 PM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबाबतीत अण्णा हजारे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. जर गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील तर लोकांवर कायद्याचा धाक कसा राहणार असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

Follow us on

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबाबतीत अण्णा हजारे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. जर गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील तर लोकांवर कायद्याचा धाक कसा राहणार असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. ज्यानी कायदा आणि सुव्यवस्था राखायला हवी त्यांनीच ती मोडीस काढली आहे अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली .