मुंबई – त्रिपुरातील घटनेनंतर अमरावतीमध्ये उफाळलेल्या हिसांचारावर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांकडून राज्याची शांतता भंग करण्यासाठी असले प्रकार करण्यात येत आहेत. एसटी आंदोलनाबाबत देखील हेच होत आहे. असे म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.