
Atul Bhatkalkar | सरकार आता पावसाची जबाबादारीही मोदींवर ढकलेल – अतुल भातखळकर
आज (9 जून) भाजपाचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल संतोष, देवेंद्र फडणवीस, अतुल भातखळकर आणि इतर भाजपा नेत्यांमध्ये एक बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईतील नालेसफाई आणि पावसाचे नियोजन यावरून पालिका आणि राज्य सरकारवर हल्ला बोल केला आहे.
आज (9 जून) भाजपाचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल संतोष, देवेंद्र फडणवीस, अतुल भातखळकर आणि इतर भाजपा नेत्यांमध्ये एक बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईतील नालेसफाई आणि पावसाचे नियोजन यावरून पालिका आणि राज्य सरकारवर हल्ला बोल केला आहे. मनपा किंवा राज्य सरकार पावसाची जबाबदारी सुद्धा आता बहुतेक मोदींवर ढकलतील आणि म्हणतील मोदींनीच यातून मार्ग काढावा, एवढं तरी म्हणू नये हीच आमची अपेक्षा आहे, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
MI आणि CSK मध्ये काय शिजतंय? हार्दिकच्या ट्रेडसाठी या खेळाडूंना सोडणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Gen Z स्टाईल व्हिडिओ का केला?
राहुल गांधी आणि दीपके राजीनाम्यावर ठाम, संसदेची कोंडी कशी फुटणार?
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
हे असेच सोडून चालणार नाही.. NEET पेपरफुटी प्रकरणावर कोर्टाने..
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट