
रवी राणा-बच्चू कडू वाद पेटला की मिटला? बच्चू कडूंचं वक्तव्य पाहा Video
रवी राणांनी जी वक्तव्य केली त्याला मी प्रत्युत्तर दिलं एवढंच... अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
मुंबईः भाजप आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर आता तो शमण्याची चिन्ह आहेत. बच्चू कडू यांनी आज टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयात भेट दिली. यावेळी ते म्हणाले, माझा आणि रवी राणांचा वाद कधी पेटलाच नव्हता. तो पेटलाही नाही आणि जो पेटला होता तो मिटलाय. मग कोथळा काढण्याची भाषा का केली, असा सवाल केला असता, राजकारणात (Maharashtra Politics)अशी भाषा काही मी एकटाच करत नाही. तुम्ही इतिहास काढून पाहिला असता अनेकजण अशी भाषा करतात. त्यामुळे तो फार गंभीरतेने घेतला नाही पाहिजे. रवी राणांनी जी वक्तव्य केली त्याला मी प्रत्युत्तर दिलं एवढंच… अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
Published on: Nov 03, 2022 3:51 PM
Related Video
भारत पहिल्या सामन्यासाठी सज्ज, श्रेयसकडे नेतृत्व, वैभवचं पदार्पण?
सरकार दरबारी ते मृत ठरले,पाटणच्या जाधव यांचे न्यायासाठी ११ महिने खेटे
अर्शदीप-समरीन कौर यांचं ब्रेक झाल्याची चर्चा! अखेर सत्य आलं समोर
बांगलादेश विरुद्ध विजयानंतर हरमनप्रीत कौरने काय चुकलं? ते सांगितलं
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी, 3 दिवस पीएफ क्लेम करता येणार नाही
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
Ahilyanagar : पावसाच्या तडाख्यामुळे 1 एकर केळीची बाग जमीनदोस्त, 15 लाखांचे नुकसान
Jalgaon : धरणगावमधील झुरखेडात पहिल्याच पावसात बंधारा ओव्हरफ्लो
अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडवर पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया..
गोंदियाच्या आमगाव तालुक्यात प्रहारचे कार्यकर्त्यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
लातूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी