
तेव्हा कुठे गेला होता तुझा राधासुता धर्म?, तर दोन हात करण्याची तयारी ठेवावी लागेल, भास्कर जाधव कडाडले
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणे प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अंगविक्षेप केला की माफी मागायला लावता.
मुंबई: शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणे प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अंगविक्षेप केला की माफी मागायला लावता. मात्र तुमचे सद्सय असं वागतात तेव्हा कुठे गेला होता राजा सुता तुझा धर्म, असा सवाल भास्कर जाधव यांनी शिवसेनेला केला आहे. तसेच संविधानानुसार जर राज्यपाल वागत नसतील तर आघाडी सरकारने दोन हात करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
Published on: Dec 28, 2021 12:26 PM
Related Video
किआचा धमाका! नवी 'Syros' लाँच, किंमत 27 हजारांनी कमी आणि फीचर्स भन्नाट
PPF मधून व्हा करोडपती! दरमहा 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 41 लाख
आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गोड बातमी; व्हिडीओ पोस्ट करत....
टीम इंडियासाठी करो या मरो सामना
घेणं नाय देणं, दिल्लीच्या पराभवाचा राजस्थानला फटका, हैदराबादची झेप
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
Nanded : उष्णतेच्या लाटेचा वन्यप्राण्यांवही परिणाम, पाणवठे कोरडे ठाक
Pimpri : पिंपळे सौदागरमध्ये मुंजोबा उत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन
नाशिक : जिल्ह्यातील धरणसाठ्यात घट झाल्याने पाणीटंचाई तीव्र, टँकरची मागणी वाढली
सिंधुदुर्ग : कणकवलीत अचानक पावसाच्या सरींनी नागरिकांची तारांबळ
नंदुरबारमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा परिणाम, कामकाज ठप्प