
Special Report | भाजपकडे संख्याबळ नाही, मग दावा कशाच्या आधारे?
राज्यात अनागोंदी कारभार आहे. भाजपचं सरकार नाही त्यामुळे असं होत आहे. मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील मविआ सरकार फार काळ टिकणार नाही, असं राणे म्हणाले.
नवी दिल्ली: राज्यातील आघाडी सरकार कोसळण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. राज्यातील आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळणार असून मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. राणे यांच्या या नव्या तारखेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नारायण राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. राज्यात अनागोंदी कारभार आहे. भाजपचं सरकार नाही त्यामुळे असं होत आहे. मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील मविआ सरकार फार काळ टिकणार नाही, असं राणे म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सीजेपीच्या नव्या पोस्टने देशात खळबळ, सरकारला फुटला घाम!
सूर्याचा एक व्हिडिओ अन् अजित आगरकरला भरली धडकी, आता संघात घ्यावचं...
पाय मोडला अन् डॉक्टरने केली हृदयाची सर्जरी, अजब इलाज केल्याने महिला...
कॅन्सरवरील उपचारांनंतर इतकी बदलली हिना खान; ओळखणंही कठीण
ईशा सिंहने भारताला मिळवून दिलं सुवर्ण पदक, मनु भाकरच्या खात्यात कांस्य
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेप
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार...
24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपूल असुरक्षित; संरक्षण कठडा नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात
सातारा जिल्ह्यातील सर्व धरणे भरली
माजी क्रिकेटपटू केदार जाधवने घेतले ज्योतिर्लिंग वैजनाथचे दर्शन
भोर - शिरवळ मार्गावरील उत्रौली ते रामबाग दरम्यानच्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था
पंकजा मुंडेंच्या बॅनरवरून CM फडणवीसांचा फोटो गायब