
पावसात भिजले म्हणून सत्ता आली मग आता जनतेचा घाम का काढता?, बोंडेंचा पवारांना टोला
भाजपा नेते अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते एका सभेमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार साहेब म्हणतात मी पावसात भिजलो म्हणून सत्ता आली. ते पवासात भिजले म्हणून सत्ता आणि मात्र ते आता जनतेचा घाम काढत असल्याचा टोला अनिल बोंडे यांनी पवारांना लगावला आहे.
भाजपा नेते अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते एका सभेमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार साहेब म्हणतात मी पावसात भिजलो म्हणून सत्ता आली. ते पवासात भिजले म्हणून सत्ता आणि मात्र ते आता जनतेचा घाम काढत असल्याचा टोला अनिल बोंडे यांनी पवारांना लगावला आहे. तसेच त्यांनी त्याचवेळी उपस्थित जनतेला देखील हाच प्रश्न विचारला.
Related Video
साप नेहमी जीभ बाहेर का काढतो? 99 टक्के लोकांना माहितीच नाही!
पाकिस्तानविरुद्ध स्मृती मंधाना रचणार इतिहास, नंबर 1 होण्याची संधी
मोदींना मानलं, युरोप दौऱ्यात स्लोवाकिया या छोट्या देशात का जाणार?
दररोज गायत्री मंत्राचा जप केल्याने काय होते? उत्तर वाचून अनेकजण करतात
ओठांना आकर्षक बनवणाऱ्या लिपस्टीकमध्ये असतं नॉनव्हेज ? जाणून घ्या खरं..
कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा