Mumbai | चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊतांवर घणाघात

Mumbai | चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊतांवर घणाघात

| Edited By: | Updated on: Jan 06, 2022 | 8:47 PM

उद्धव ठाकरे यांनी ते पाळालं नाही. हिंदुत्वाचे ते कट्टर होते पण आता नाही. बाळासाहेबांचे गुण त्यांनी पुढे चालवले नाही. निवडणूक बाळासाहेबांनी लढवली नाही. पुण्याईने त्यांना आयती थाळी मिळाली.

मुंबई : कोणी कोणाला मोठं केलं हे जगाला माहीत आहे. बाळासाहेबांचे ऋण आम्ही मानतो. उद्धव ठाकरे यांनी ते पाळालं नाही. हिंदुत्वाचे ते कट्टर होते पण आता नाही. बाळासाहेबांचे गुण त्यांनी पुढे चालवले नाही. निवडणूक बाळासाहेबांनी लढवली नाही. पुण्याईने त्यांना आयती थाळी मिळाली, अशी टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
Follow Us