
Narayan Rane On CM | उद्धव ठाकरेंच्या सभेला 12-13 हजार लोक जात नाही : नारायण राणे
हे सरकार जायलाच पाहिजे. म्हणून लवकरच राष्ट्रपती राजवट लागायला पाहिजे. लागत असेल तर जनतेने स्वागत केले पाहिजे. मंत्रालयात जाऊन बसत नाही तो मुख्यमंत्री कसला. उद्धव ठाकरे यांचे राज्यात मुख्यमंत्री म्हणून शून्य काम आहे. असा मुख्यमंत्री होऊ नये, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग : राज्यातल्या लोकांना संरक्षण मिळावं. राज्यात हत्या दरोडे किती वाढता आहेत. विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम चालू आहे. राणा दाम्पत्य देशद्रोही असा यांनी शोध लावला, नवाब मलिक देशद्रोही नाहीत. दाऊदशी संबंध असलेला देशद्रोही नाही. हे सरकार जायलाच पाहिजे. म्हणून लवकरच राष्ट्रपती राजवट लागायला पाहिजे. लागत असेल तर जनतेने स्वागत केले पाहिजे. मंत्रालयात जाऊन बसत नाही तो मुख्यमंत्री कसला. उद्धव ठाकरे यांचे राज्यात मुख्यमंत्री म्हणून शून्य काम आहे. असा मुख्यमंत्री होऊ नये, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
Related Video
पेट्रोल-डिझेलबाबत मोदी मोठा निर्णय, या ग्राहकांना बसणार फटका
आमचे पॅड्स सुद्धा 370 रुपयांपेक्षा..पूनम पांडेने प्रणित मोरेला फटकारलं
'धुरंधर 2'ला विसरा, हा जबरदस्त चित्रपट 1 नंबरवर होतोय ट्रेंड
सोन्याचे भाव धाडकन घसरले, 24 कॅरेट आणि 22 कॅरेट दोन्ही स्वस्त
धर्मेंद्र यांनी फार्म हाऊसवर काढलेलं असं काम, पण त्याआधीच ते...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Bhandara : नाना पटोले यांनी घेतला गावरान आंबे आणि जांभळाचा आस्वाद
Lasalgaon : लासलगावमधील कुक्कुटपालन केंद्रातून सापाची सुटका
पुणे - एकादशी निमित्त आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक आरास
पुणे - खेड तालुक्यातील भीमा नदीवरील पुलाला गेल्या तीन वर्षांपासून मोठे भगदाड
मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताई मंदिरात एकादशीनिमित्त गर्दी