
Jaykumar Gore | सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय, भाजप आमदार जयकुमार गोरे यांची टीका
सरकारमधील अनेक आमदार नाराज आहेत. सरकारची निर्मिती मुळात विश्वासघाताने झालीय, अशी टीका भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी केली आहे. (BJP mla jaykumar gore target on government about session)
पुणे : सरकार स्थापन झाल्यापासून अधिवेशनापासून पळ काढतंय. सरकारला आपल्याच सहकारी पक्षावर विश्वास नाही, सरकारला धोका वाटतोय. अध्यक्ष निवडणुकीमध्ये सरकार टिकेल का ? हा विश्वास नाही. अध्यक्ष निवडणुकीत सरकार पडेल अशी तिन्ही पक्षांना भीती वाटते. प्रताप सरनाईकांसारखे मत असणारे अनेक आमदार आहेत, जे आमच्याकडे खाजगीमध्ये बोलतायत. सरकारमधील अनेक आमदार नाराज आहेत. सरकारची निर्मिती मुळात विश्वासघाताने झालीय, अशी टीका भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी केली आहे.
Related Video
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,