
Hingoli | हिंगोलीच्या सेनगावात खड्ड्यात गाडी पडून 4 जणांचा मृत्यू
हा खड्डा महामार्गावरच असूनही त्याठिकाणी कोणताही धोक्याचा फलक लावण्यात आला नव्हता. त्यामुळे कार थेट या खड्ड्यात जाऊन कोसळली.
हिंगोलीच्या राज्य महामार्गावर घडलेल्या एका विचित्र अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. येथील सेनगावनजीक हा प्रकार घडला. या मार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. मात्र, या पूलाचे काम बऱ्याच काळापासून रखडले आहे. या पुलासाठी एक खड्डा खोदण्यात आला होता.
हा खड्डा महामार्गावरच असूनही त्याठिकाणी कोणताही धोक्याचा फलक लावण्यात आला नव्हता. त्यामुळे कार थेट या खड्ड्यात जाऊन कोसळली. हा खड्डा पाण्याने भरलेला होता. त्यामुळे पाणी थेट गाडीतील लोकांच्या नाकातोंडात गेले. परिणामी सर्वांचा मृत्यू झाला. चौघेही मृत लोणार तालुक्यातील खळेगाव, पळखेडा येथील रहिवासी आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हे असेच सोडून चालणार नाही.. NEET पेपरफुटी प्रकरणावर कोर्टाने..
नीट पेपर लीक प्रकरणात सुप्रीम कोर्टाने घेतली कठोर भूमिका, सरकारला..
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
किसिंग कॉन्ट्रोव्हर्सीवर उदित नारायण यांना गायकाने दिलेला एकच सल्ला
पूर्व पतीच्या 44,840 कोटींच्या संपत्तीसाठी करिश्मा कपूरचा लढा
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी